गेल्या महिन्याभरापासून अवकाळीने उसंत घेतली होती. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हवामान विभागाने ...
उन्हाळ्याला सुरवात होताच उत्तर महाराष्ट्रात मात्र, अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता परस्थिती बदलली असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे ...
गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ सुरु झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा हा 40 शी पार गेला आहे. विदर्भात कधी पावसामुळे तर आता वाढत्या उन्हामुळे ...
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी आंब्याची आवक वाढली की दरात घट होते. पण ...
द्राक्ष बागा मशागतीची कामे सुरु असतानाच सांगलीसह मिरज वाळवा आणि पलूस तालुक्यात जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला पलूस ...
ज्वारीची काढणी झाली की कडबा एकत्र करुन तो साठवला जातो. या कडब्याचाच आधार शेतकऱ्यांना पूर्ण वर्षभर असतो. मात्र, यंदा गंजी लावल्या की लागलीच झालेल्या अवकाळी ...
भर उन्हाळ्यात निम्म्या महाराष्ट्राला पावसाळ्याची अनुभती येत आहे तर रात्रीतून वातावरणात बदल घडून येत आहे. कालपर्यंत मराठवाड्यात असह्य उन्हाच्या झळा होत्या तर रविवारी पहाटेपासूनच ढगाळ ...
गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये बरसणाऱ्या अवकाळी पावसाने आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळविला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातारवरण आणि आता विजेच्या कडकडाटासह ...
वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झाला आहे. फळधारणेचा हंगाम सुरु होताच त्याला लागूनच अवकाळी पावसालाही सुरवात झाली होती. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष आणि कोकणामध्ये आंब्याच्या ...