सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) जोरदार पाऊस (Rain) झाला आहे. सांगली (sangali) जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली. गारीसह झालेल्या पावसाने जनजीवन ...
अवकाळी पावसाने आंबा फळपिक हे शेतकऱ्यांच्या पदरी पडूच द्यायचे नाही असाच निर्धार केल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरपासून हंगामाला सुरवात झाली आणि तेव्हापासूनच अवकाळं गाभणं आबा उत्पादकांच्या ...
नाशिक : निसर्गाचा लहरीपणा आणि द्राक्ष उत्पादकांनी त्याच्याशी केलेले दोन हात. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण द्राक्षतोड होत असतानाही निसर्गाने द्राक्ष उत्पादकांवर कृपादृष्टी दाखवलेली ...
सातत्याने वातावरणात बदल होत आहे. खरिपात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर आता रब्बी हंगामामध्येही तीच अवस्था आहे. लाखो हेक्टरमधील लाखो शेतकऱ्यांची (Crop Damage) पिके ...
निसर्गामुळेच पिके बहरतात उत्पादनामध्ये वाढही होते मात्र, याचीच अवकृपा झाली तर काय होऊ शकते याचा प्रत्यय यंदा फळ बागायतदार शेतकऱ्यांना आला आहे. सध्या वातावरण निवळले ...
संकटे आली की ती चोही बाजूंनी येतात अगदी त्याप्रमाणेच यंदा द्राक्ष बागांबाबत झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून संकटाची सुरु असलेली मालिका आता अंतिम टप्प्यात अधिकच ...
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम आता फळबागांवरच झाला असल्याचे पाहवयास मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून हे संकट कायम असून आता कोकणातील फळबागा अंतिम टप्प्यात असतानाही सुरु असलेल्या ...
पहिल्या टप्प्यात वर्धा, अमरावती आणि नागपूर येथील कृषी विभागाने अहवाल सादर केले तर अमरावती येथील जिल्हा कृषी विभागाने हा पाऊस नुकसानीचा नसून फायद्याचाच असल्याचा जावाई ...
आता कुठे रब्बी हंगामातील पिके बहरत होती. पण पुन्हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव ...
खरिपापाठोपाठ यंदा रब्बी हंगामातही शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. महिन्याकाठी अवकाळी पाऊस हा ठरलेलाच आहे. त्यामुळे आतापर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले ...