शेती मालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत त्याला काय दर आहेत यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण ठरते. शिवाय आवक घटून मागणी वाढली की मालाच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे बाजारपेठेचे सूत्रच ...
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोसोबतच लसून, ढोबळी मिरची , गवार, वाटाण्याच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यााने गृहिणीचे बजेट बिघडले आहे. ...
दाम्पत्यामध्ये बाचाबाची सुरु असतानाच पत्नी लक्ष्मी देवीचे काही शब्द त्याला चांगलेच बोचले. त्यामुळे सुभाष अधिकच चिडला आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्याने पत्नीवर ...
शेतीक्षेत्र नसले तरी किमान घरी आवश्यक तो भाजीपाल्याचे उत्पादन मिळायलाच पाहिजे असा विचार संदीपने व्यक्त केला होता. त्यासाठी त्याने प्लॅस्टिकच्या बाटल्या उलट्या करुन त्यामध्ये वांगे ...
डिसेंबर, जानेवारीदरम्यान अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा भाजीपाल्याच्या पिकाला बसल्याचे दिसून येत आहे. ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस झाल्याने पावसामुळे ...
नागपूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. त्यामुळं बाजाराच येणारी भाजीपाल्याची आवक जास्त झाली. त्या तुलनेत विक्री होत नाही. त्यामुळं पडत्या भावात भाजीपाला विकावा लागत आहे. भाजीपाला ...
शेती हा मुख्य व्यवसाय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हे ऐकायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष बांधावरची आणि बाजारपेठेतील स्थिती काय आहे याची अनुभती सध्या (Nagpur Market) ...
वय वाढते त्यानुसार आपल्या शरीरातही अनेक वेगवान बदल होणे स्वाभावीक असतात. वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराचा आकार बिघडत असतो. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात, शरीर अशक्त वाटू ...
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बाजारासह गर्दीचे ठिकाण पुर्णत: बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजही आठवडी बाजार भरतात. ...