महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्येही पाण्याचे अश्याच प्रकारचे दुर्भिक्ष आहे. पाणी टंचाईला कंटाळलेल्या तिरडशेत गावातील महिलांनी थेट रस्ता रोको करत आंदोलन ...
पाणीटंचाई असल्याने गावात दररोज दोनवेळा पाण्याचा टँकर येतो. टँकरमधून पाणी विहिरीत सोडलं जातं. गावाबाहेर असलेल्या विहिरीत पाणी सोडल्यानंतर नागरिक तेथून पाणी आणतात. तरीदेखील पुरेसं पाणी ...
धडगाव तालुक्यात टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ...
यंदा भरपूर पाऊस झाला. नाशिक (Nashik) जिल्ह्यात गोदावरीला पाच वेळेस पूर आला. मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणारी इगतपुरी तालुक्यातली सर्व धरणे भरली. मात्र, तरीही ठाणे आणि ...
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 76 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ...
नाशिक (Nashik) जिल्ह्यासह मुंबईसारख्या (Mumbai) मायानगरीची तहान भागवणाऱ्या इगतपुरी तालुक्याची पाण्याविना (Water) तडफड सुरू आहे. धरणाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ...
येवला तालुक्यातील देवना साठवण तलावासह 21 योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांसाठी शासनाकडून 28 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येवला तालुक्यातील ...
दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. ...