पुणे शहराला मागणीपेक्षा अधिकाचा पाणीपुरवठा होऊन देखील टंचाई भासत आहे. त्यामुळे प्रश्न हा पाणीसाठ्याचा नसून पाण्याच्या प्रवाहाचा असल्याचे पाटलांनी सांगितले आहे. पाण्याचे योग्य नियोजन या ...
दिवा परिसरामधील वाढती लोकसंख्या विचारात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत होता. त्यामुळे त्या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे ...
नागपूरमधून (Nagpur) धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूरच्या काही भागात राखयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या राखयुक्त पाण्यामुळे नागपूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा ...
भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने 27 जूनपासूनच महापालिकेने 10 टक्के पाणी कपातीस सुरवातही केली होती. राज्यभर पावसाचा लहरीपणा सुरु असला तर मुंबईमध्ये मात्र संततधार सुरु ...
गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातून किमान दोन वेळा तरी पाणीपुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न केले जात होते. पण ते शक्य झाले नाही. आता दोन वेळा पाणी पुरवठा ...