घराबाहेर विजांचा लखलखाट होताना दिसतो. काळ्याकुट्ट अंधारात झाड जळत आहे. ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. झाड पेटताना पाहून गावकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पुन्हा विजांचा ...
सलग 30 दिवस उष्णतेची लाट कायम राहिल्याने नांदेडकरांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला होता. मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून कमाल पारा 39 अंशावर घसरला. ...
नागपुरातही सायंकाळी पाचच्या सुमारास आकाश ढगाळलेलं होतं. वादळ वारा सुटला होता. पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या तापमानातही आज घट झाली. ...
मुंबईत मागील काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढत असून याचा परिणाम शहराच्या समुद्रकिनाऱ्यावर होत असून पूरजन्य स्थिती निर्माण होत आहे. शिवाय, बदलत्या हवामान बदलामुळे आरोग्यावरही परिणाम ...
बाहेर कडाक्याचे ऊन असताना घरात बसलेल्या नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. ज्या भागात सर्वाधिक वीज गळती किंवा वीज बिल थकबाकी आहे, तेथे महावितरणने लोडशेडिंग ...
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या पाच दिवसात उष्णतेची (Heat Wave) लाट येऊ शकते , असा अंदाज वर्तवला आहे. ...
मार्च महिना संपत आला आहे. राज्यात उन्हाचा (Temperature) कडाका वाढला असून, अनेक भागातील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिक ...
गेल्या काही वर्षांत देशातील सर्वच प्रमुख महानगरांत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यामुळे 2050 पर्यंत उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. ...
मुंबईत 23 मार्चपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 23 तारखेपर्यंत मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून बदलत्या वातावरणामुळं नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं ...