
दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स
गोड फराळावर ताव मारण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवलात, तर तुमची दिवाळी नक्की आरोग्यदायी (Weight loss tips in Diwali) होईल.
गोड फराळावर ताव मारण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवलात, तर तुमची दिवाळी नक्की आरोग्यदायी (Weight loss tips in Diwali) होईल.
भारतातील 63 टक्के कर्मचारी हे लठ्ठपणाच्या आजारापासून (Indian employees are overweight) त्रस्त आहे. हे सर्वेक्षण गेल्या 12 महिन्यातील (Indian employees are overweight) आहे
वजन कमी करण्यासाठी तुम्हीही अशाप्रकारे उपवास (fasting for Weight loss) करत असाल, तर तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.
आज जगातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. सध्या भारताच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांचे वजन सामान्य वजनापेक्षा जास्त आहे. दिवसेंदिवस लठ्ठ लोकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अनुष्का शेट्टीला बाहुबली चित्रपटानंतर मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या अनुष्काने आपले वजन कमी केल्यामुळे ती चर्चेत आहे. अनुष्काचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या अमिता राजानी यांचं चक्क 214 किलो वजन घटवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. बोजड शरिरामुळे
नेहमी फळांचा ज्युस प्यायलाने शरीरासाठी चांगले असते. दररोज फळं किंवा ज्युस प्यायलाने शरिरातील रक्त वाढते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्याशिवाय आपली पचनशक्तीही सुधारते. आज आम्ही
मुंबई : आजकाल सर्वच फीटनेस फ्रीक झालेले आहेत. प्रत्येकाला स्लीम आणि फीट दिसायंच आहे. पण आपल्याला हवी तशी बॉडी मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी