मराठवाड्यातही पाण्याची सोय आणि योग्य नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा सर्वात मोठ्या नगदी पिकाकडे आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले असून गव्हाच्या क्षेत्रात 30 टक्क्यांनी ...
भारतीय किसान युनियनने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्यातीवर बंदी घालून सरकारने योग्यच पाऊल उचलले आहे. अशीच निर्यात सुरु राहिली असती तर अन्नधान्याचे ...
गव्हाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. शिवाय रशिया-युक्रेन या निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादनावरही युध्दजन्य परस्थितीचा परिणाम झाला आहे. शिवाय इतरत्र भागामध्ये अचानक व ...
मुंबई : रब्बी हंगामानंतर गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर जागतिक पातळीवर उत्पादनात घट झाल्याने गव्हाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असतानाच गव्हाची निर्यात ...
रशिया-युक्रेन युध्दामुळे या गहू उत्पादक देशातील उत्पादनावर परिणाम झाला आहे. या देशातून होणाऱ्या निर्यात कमी झाली असून भारतातील गव्हाचे महत्व हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढले आहे. ...
पिकांचा पेरा केल्यापासून उत्पादनवाढीची स्वप्न बघायची आणि कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी शॉर्ट सर्किटसारख्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच ...
गव्हाचे वाढते क्षेत्र आणि रब्बी हंगामातील पोषक वातावरण यामुळे गहू उत्पादनातही वाढ झाली आहे. वाढीव उत्पादनाबरोबर वाढती मागणी आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे निर्माण झालेली परस्थिती दरही ...
जगाला अन्नधान्य पुरवण्याची तयारी दाखविल्यानंतर आता प्रत्यक्ष धान्य निर्यातीला सुरवात झाली आहे. असे असले तरी यंदा भारताच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ठरली आहे ती म्हणजे इजिप्तला ...
रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम हा खत आयातीवर झाल्यामुळे यंदा खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. युध्दाचा जसा हा प्रतिकूल परिणाम झाला आहे त्याच ...
रब्बी हंगामातील गव्हाची आवक वाढताच दरावर त्याचा परिणाम झाला आहे. गव्हाच्या दर घसरले आहेत. पण आता याच गव्हाला हमीभाव दिला जाणार देशात 1 एप्रिलपासून गव्हाची ...