प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य, रिफाइंड सोयाबीन तेल आणि आयोडीनयुक्त मीठ देण्यात येईल. अंत्योदय आणि पात्र घरगुती कार्डधारकांना 2 मोफत LPG सिलेंडर. यासाठी 6571 ...
विशेष म्हणजे यापूर्वी केलेल्या अशाच वादग्रस्त जाहिरातीमुळे उत्तर प्रदेशच्या माहिती प्रसारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांना दिलिगिरी व्यक्त करावी लागली आहे. ...
लखीमपूर खिरी घटनेत जे शेतकरी जखमी झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेनुसार तातडीने प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संयुक्त किसान ...
उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरी इथल्या घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेत निरापधार लोकांचे बळी गेलेत. पंतप्रधान मोदी संवेदनशील आहेत. मग या घटनेवेळी त्यांची ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशासाठी फार मोठा त्याग आहे. प्रियांका त्यांची नात आहे. त्यांनी पीडितांची भेट घेणं गुन्हा आहे का?, असे एक ना अनेक ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून देशात चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशातल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर रोखठोक भाष्य केलंय. (population Control Act Yogi Government Saamana ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत कौतुक केलं. त्यावरून जयंत पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला. ...
उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यानंतर काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केलाय. ...
मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला होता. आता धर्मांतर प्रकरणात थेट बीडचा
रहिवासी असलेल्या इरफानचे नाव आल्याने ...