एअरटेल आता 3G सर्व्हिस बंद करणार

भारतीय टेलीकॉम कंपनी Bharti Airtel आता 3G सर्व्हिस बंद करत आहे. 3G सर्व्हिस बंद करत आहे, अशी घोषणा कंपनीने कोलकातामध्ये केली.

एअरटेल आता 3G सर्व्हिस बंद करणार
Follow us
| Updated on: Jun 28, 2019 | 7:13 PM

मुंबई : भारतीय टेलीकॉम कंपनी Bharti Airtel आता 3G सर्व्हिस बंद करत आहे. 3G सर्व्हिस बंद करत आहे, अशी घोषणा कंपनीने कोलकातामध्ये केली. कंपनीकडून आता 4G नेटवर्कवर लक्ष दिलं जाणार आहे. यामुळे हळूहळू आता इतर ठिकाणीही एअरटेल आपली 3G सर्व्हिस बंद करु शकते.

“आम्ही भारतात आपल्या सर्व 3G स्पेक्ट्रमला रिफ्रेम करण्यासाठी प्लानिंग करत आहे. या नेटवर्कला टप्प्या टप्प्याने 4G नेटवर्कसाठी डिप्लॉय करु. यामुळे स्मार्टफोनच्या इकोसिस्टमलाही फायदा मिळेल”, असं भारती एअरटेलचे चीफ टेक्नॉलॉडी अधिकारी म्हणाले.

एअरटेल कोलकातामध्ये 3G सर्व्हिस बंद करत आहे. पण कंपनी 2G सर्व्हिस सुरु ठेवणार आहे. कारण काही यूजर्सकडे 4G वापरण्याचा पर्याय नाही. यासाठी कंपनी अशा ग्राहकांसाठी 2G सुरु ठेवणार आहे. कंपनीने सर्व 3G ग्राहकांना आपला मोबाईल आणि सिमला अपग्रेड करण्यासाठी नोटिफिकेशन दिले आहे. कारण 4G सर्व्हिसचा फायदा अनेकांना होईल.

कोलकातामधील एअरटेलच्या काही ग्राहकांना यामुळे त्रास होऊ शकतो. कारण काही वर्षांपूर्वी 3G हँडसेटची क्रेझ होती आणि लोकांकडे 3G स्मार्टफोन आहे. अशामध्ये लोक आता 3G स्मार्टफोनचा वापर करु शकत नाही आणि त्यांना 2G चा वापर करावा लागणार. 4G स्मार्टफोनची किंमत आता सर्व सामान्यांनाही परवडणारी आहे. यामुळे युजर्सला 4G स्मार्टफोन्स अपग्रेड करण्यासाठी सोपं ठरेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.