<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/reel-shooting-accident-siddharthnagar-water-tank-collapse-kills-one-injures-1661049.html</loc><video:video>
	<video:title>60 फुट उंचावर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T17:04:39+05:30</video:publication_date>
	<video:description>रील बनवण्याच्या नादात पाच मुलांवर मोठं संकट ओढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर येथील असून काशीराम आवासीय कॉलनीतील सुमारे 60 फूट उंच पाण्याच्या टाकीवर ही मुलं चढली होती. रील शूट करून खाली उतरत असताना तिघे एकाच शिडीवर आल्याने शिडी तुटली आणि तिघे खाली कोसळले. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उरलेले दोघे टाकीवरच अडकले होते.  दरम्यान, उर्वरित दोन मुलं टाकीवरच अडकून पडले असताना त्यांना सुरक्षित खाली आणण्यासाठी सुमारे 16 तास बचावकार्य सुरू होते. घटनास्थळी जिल्हाधिकारी (DM), अतिरिक्त जिल्हाधिकारी (ADM) आणि पोलीस अधीक्षक (ASP) यांच्यासह पथक उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा धोकादायक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/hZw3A0I4FAw</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/navi-mumbai-4.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/kudal-guravwadi-conversion-dispute-villagers-protest-prayer-meetings-controversy-1661014.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! शाब्दिक बाचाबाची नंतर... सिंधुदुर्गच्या गुरववाडीतील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T17:05:17+05:30</video:publication_date>
	<video:description>कुडाळ तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित धर्मांतराच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात प्रार्थना सभांच्या माध्यमातून धर्मांतर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.  गुरववाडीतील एका भाड्याच्या घरात काही ख्रिश्चन मिशनरी गेल्या दोन वर्षांपासून प्रार्थना सभा घेत असल्याचे समोर आले आहे. या सभांमधून स्थानिकांना आमिष दाखवून किंवा अंधश्रद्धा पसरवून हिंदू धर्मातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. काहींना घरातील देवतांच्या मूर्ती काढून टाकण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान ग्रामस्थ आणि ख्रिस्ती मिशनरीच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचं समोर आलं आहे.  या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थ आक्रमक झाले आणि संबंधितांशी शाब्दिक वाद झाला. ग्रामस्थांनी मिशनऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा दिला. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सागितलं जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RVsfWd6CqjI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/navi-mumbai-3-2.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-ed-summons-samata-patsanstha-founder-koyte-probe-1660948.html</loc><video:video>
	<video:title>मोठी अपडेट! भोंदू खरात वारसदार असलेल्या शंभर खात्यांची... समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार...</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T15:49:23+05:30</video:publication_date>
	<video:description>भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भोंदू खरातने एका पतसंस्थेद्वारे कोट्यवधी रुपयांचे अवैध व्यवहार केले होते. या समता पतसंस्थेत १०० पेक्षा जास्त खात्यांमध्ये भोंदू खरातचे नाव नॉमिनी म्हणून होते.  आता अशोक खरातच्या कारनाम्यांचा तपास होत असताना समता पतसंस्थेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १० मे पर्यंत चौकशीला हजर राहण्याचे कोयटेंना निर्देश दिले गेले आहेत.  एकूणच खरात प्रकरणातील समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/TfFx7GhT7UM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/navi-mumbai-2.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/shirdi-live-in-case-woman-alleges-forced-conversion-accused-arrested-1660882.html</loc><video:video>
	<video:title>Shirsdi | भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... नाशिकच्या शिर्डीत कथित लव्ह जिहाद?</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T15:06:56+05:30</video:publication_date>
	<video:description>शिर्डी येथे एका हिंदू तरुणीशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी हमीद पठाण या आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती संगमनेर येथे मार्केटिंगचे काम करत असताना तिची हमीद पठाण याच्याशी ओळख झाली. ओळखीमुळे दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि नंतर ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले. काही दिवसांनी या नात्याबद्दल घरच्यांना समजल्यावर वाद निर्माण झाले. त्यानंतर ती घर सोडून आरोपीसोबत लिव्ह इनमध्ये राहायला गेली, तिथेच तिला मुलगा झाला, असे तिने सांगितले.  पीडितेच्या तक्रारीनुसार चार महिने सगळं सुरळीत होतं. मात्र, पुढे तिच्यावर टिकली लावू नको, बुरखा घाल, बाहेर जाऊ नको, असं करत धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला, तसेच गोमांससाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर काही संघटना आक्रमक झाल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/CvsEVwluyX4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/navi-mumbai-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/navi-mumbai-apmc-mango-chemical-ripening-fda-raid-sparks-concern-1660846.html</loc><video:video>
	<video:title>Navi Mumbai | तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड, रसायनांचा...</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T13:53:10+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईकरांनो तुम्ही खात असलेले आंबे कृत्रिम आहेत असे म्हणले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असंच घडतंय नवी मुंबई येथे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी केमिकल फवारणी करत असल्याचे निदर्शनास आले. अलीकडेच फळांमुळे झालेल्या आरोग्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गंभीर मानला जात आहे.  ही माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बाजारात छापा टाकला. संशयित व्यापाऱ्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून सुरक्षित अन्नपुरवठ्याबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/BwbL8tbnKoM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/navi-mumbai.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nana-patole-money-shower-video-at-sakoli-event-sparks-debate-1660814.html</loc><video:video>
	<video:title>Video | भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांची उधळण, व्हिडीओ व्हायरल</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T13:25:00+05:30</video:publication_date>
	<video:description>साकोली येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आमदार नाना पटोले यांच्यावर पैशांचा वर्षाव झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान नाना पटोले मंचावर जाऊन कलावंतांचे कौतुक करत होते. त्यावेळी त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दाद दिली. या कृतीचा काहींनी सकारात्मक अर्थ घेतला असून कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.  दरम्यान, या घटनेवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काहींनी या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी याला परंपरेचा भाग मानले आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापेल की काय? असं सांगितलं जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/8tfAwHCzo60</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Maharashtra-5.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/diesel-shortage-hingoli-beed-panic-queues-fuel-supply-crisis-intensifies-1660802.html</loc><video:video>
	<video:title>Petrol Price Hike | डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक थेट बॅरल घेऊन...</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T12:48:36+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात इंधन पुरवठ्याबाबत तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंगोली आणि बीड जिल्ह्यात डिझेल तुटवड्याची तीव्रता वाढली आहे. इंधन पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण असतानाच हिंगोली आणि बीड जिल्ह्यात डिझेल तुटवड्याने नागरिक हैराण झाले.  हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर येथील पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याच्या अफवेने वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. अनेकजण बॅरल आणि कॅन घेऊन डिझेल साठवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे शेतीची कामे आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुरवठा विभागाने इंधन कंपन्यांशी संपर्क साधल्यानंतर सुमारे 10 लाख लिटर डिझेल पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली.  आज काही पंपांवर डिझेल उपलब्ध होताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन साठवत आहेत. परिणामी साठा संपून तुटवडा वाढल्याचे पंप चालकांनी सांगितले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/obdJkQblyUU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Maharashtra-4.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/yavatmal-water-crisis-rivers-dry-villagers-struggle-severe-drought-conditions-1660756.html</loc><video:video>
	<video:title>Yavatmal | माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T12:10:09+05:30</video:publication_date>
	<video:description>जिल्ह्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचं संकट ओढवलं आहे. पैनगंगा नदीसह अनेक नद्यांची पात्रं पूर्णपणे कोरडी पडली असून परिसरात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळमधील गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे.  यवतमाळमधील डोंगराळ भागाचं अडाण नदीचं पात्रही कोरडं पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावं लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.  या संकटाचा फटका जनावरांनाही बसत असून पाण्याअभावी त्यांचीही हालअपेष्टा होत आहेत. एकेकाळी वर्षभर वाहणारी अडाण आता वाळूने भरलेली दिसत आहे. नदीच्या जलपात्रात आता फक्त वाळू उरली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/t4v2fy7mtaQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Maharashtra-3.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-it-company-case-drugged-sweets-harassment-investigation-shocking-update-1660722.html</loc><video:video>
	<video:title>Nashik IT Company | धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थातून द्यायचे गुंगीचे औषध, अन्...</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T11:29:22+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकच्या आयटी कंपनीतील एका विशिष्ट धार्मिक गटाकडून महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रकरणाने देश हादरला. या प्रकरणातील महिला सूत्रधार निदा खान हिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असून यानंतरच प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  अलीकडील एका माहितीनुसार, महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्यांना गोड पदार्थातून गुंगीचे औषध दिले जात होते. नाशिक येथील प्रकरणात पीडितांना गुंगीकारक औषध दिल्याचा दाट संशय यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिरखुर्मासारख्या गोड पदार्थातून या पीडितांना आरोपींनी नशेचा पदार्थ दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. मैत्री झाल्यानंतर या महिलांना शीरखुर्मा देण्यात आला. त्यात नशेचे पदार्थ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या खुलाशाने आता खळबळ उडाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/B27NhFJkT7E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Maharashtra-2.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-child-case-sanjay-raut-slams-law-and-order-failure-1660715.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T11:00:07+05:30</video:publication_date>
	<video:description>पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ४ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केली असून, राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केले आहेत.  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याच प्रकरणी संतप्त नागरीक आणि ग्रामस्थ आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी थेट मागणी कर आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, &#039;नागरीकांनी आरोपीला नाही तर सरकारलाच ताब्यात घेतलं पाहिजे, हे सरकारचंच अपयश आहे&#039;. इतकेच नाही पुढे राऊत म्हणाले, &#039;सरकारआपोपींच्या पिंजऱ्यात आहे, सरकारचाच आधी एनकाऊंटर झाला पाहिजे.&#039;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/b46J88GftG8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Maharashtra-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-cag-report-reveals-32-thousand-crore-loss-due-vehicle-tax-dues-1660316.html</loc><video:video>
	<video:title>Maharashtra | महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची &#039;गळती&#039;, धक्कादायक अहवाल समोर</video:title>
	<video:publication_date>2026-05-03T10:21:50+05:30</video:publication_date>
	<video:description>अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीबाबतचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय तिजोरीला 32 हजार कोटींची गळती लागल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल कॅग रिपोर्ट्सकडून आला आहे, इतकेच नाही तर ही गळती नेमकी कशामुळे लागली हेदेखील समोर आलं आहे.  कॅग रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या प्रशासकीय तिजोरीला अनेक वाहनांचा कर थकवणाऱ्यांमुळे मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. याविषयी आरटीओला थेट सवाल करण्यात आला आहे की, हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवर RTO मेहेरबान का? महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून 10 हजार 352 कोटींची थकबाकी प्रलंबित आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/fzBcIYsQIqo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Maharashtra.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-rupali-thombre-questions-chakankar-arrest-delay-controversy-1660304.html</loc><video:video>
	<video:title>Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T17:48:25+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील अनेक संबंधितांबाबत पोलीस दल सखोल तपास करत आहे. इतकेच नाही, तर भोंदू खरातवर आत्तापर्यंत चौदा ते पंधरा गुन्हे दाखल झाले असून अनेक धक्कादायक अपडेट्स समोर आले आहेत. मात्र, यामध्ये रुपाली चाकणकर हे नाव अनेकांकडून घेतले जात होते. त्यांना अजूनही अटक का झाली नाही, असा थेट सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.  रुपाली चाकणकरांना अटक केली जात नाही, याचा अर्थ त्यांना कोणी ना कोणी वाचवत आहे, असेही राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, &#039;चाकणकर बाई ह्या भोंदू खरातच्या ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या, म्हणूनच महिलांना विश्वास बसला असावा की भोंदू खरात योग्य व्यक्ती आहे. चाकणकरांच्या जागी कोणती सामान्य महिला असती, तर तिला आधीच अटक झाली असती.&#039;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qMAN-5DQKE8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-8.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nasrapur-child-case-sunetra-pawar-demands-fast-track-justice-1660295.html</loc><video:video>
	<video:title>Pune Case | Sunetra pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन...</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T17:14:56+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान काहींनी आरोपीचा ताबा मागितला आहे.  घटनास्थळी उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून नागरिकांच्या भावना मांडल. असं सांगितलं जात आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.  दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/o5aeAHGW</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-7.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bachchu-kadu-joins-shiv-sena-calls-it-a-decision-of-circumstances-sparks-political-debate-1660277.html</loc><video:video>
	<video:title>Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T17:10:13+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना कडू म्हणाले की, “हा निर्णय मजबुरीचा नसून परिस्थितीचा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, प्रहारच्या नावावर निवडणुका जिंकणे कठीण जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. “जनतेने नाकारलं म्हणून नेत्याकडे जावं लागलं,” असेही ते म्हणाले. गेल्या 25 वर्षांपासून जनतेलाच आपला नेता मानत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. दरम्यान, या निर्णयावर टीका करत शिवसेना ठाकरे गटाच्या च्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून कडूंवर निशाणा साधण्यात आला. “मिंधे गटात विलीन होऊन कडूंनी जिवंत समाधी घेतली,” अशी टीका करण्यात आली आहे. तसेच, कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना अनेक जण विविध पक्षांत गेले असल्याचे सांगितले. “प्रहारच्या नावाने निवडून येणं कठीण असल्याची जाणीव त्यांना होती,” असे त्यांनी नमूद केले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mJ8t2mVzdmw</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T165818.462.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bachchu-kadu-selection-shiv-sena-expansion-plans-sparks-political-buzz-1660267.html</loc><video:video>
	<video:title>Bachchu Kadu | &#039;शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...&#039; आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेताना बच्चू कडूंचं मोठं विधान</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T16:56:05+05:30</video:publication_date>
	<video:description>ज्याच्या राजकीय वर्तुळात विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चांना जोर आला असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिल्याने राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे.  बेलोरा गावात बच्चू कडू यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद व्यक्त केला. कोणतंही आंदोलन किंवा निवडणूक असो, बच्चू कडू प्रत्येक महत्त्वाच्या कामाची सुरुवात आई इंदीराबाई कडू यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होऊन करतात.  यावेळी त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर मेहनत घेणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, &#039;शिवसेना वाढवण्यासाठी ताकतीने महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरू&#039;  आई-वडिलांच्या संस्कारातून प्रेरणा घेऊन विकासकामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/7TBNpsEz</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-6.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-police-officer-caught-accepting-bribe-anti-corruption-bureau-trap-case-1660248.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T16:38:58+05:30</video:publication_date>
	<video:description>पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई थेट पोलीस आयुक्तालय परिसरात झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.  तोटेवार यांची नुकतीच मुंबई रेल्वे पोलिसांत बदली झाली होती आणि त्या पदमुक्तही झाल्या होत्या. तरीही त्यांनी एवढी मोठी रक्कम स्वीकारली. एका प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण 30 लाखांची मागणी झाल्याचेही समोर आले आहे. त्यातील काही रक्कम आधी घेतल्यानंतर उर्वरित पैसे स्वीकारताना लाचलूचपत विभागाने नीट सापळा रचून कारवाई करवाई केली.  या प्रकरणात संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचेचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qPi2J2A1</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-5.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heatwave-in-gadchiroli-disrupts-power-supply-transformers-damaged-due-to-rising-temperatures-1660250.html</loc><video:video>
	<video:title>Gadchiroli | गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T16:37:51+05:30</video:publication_date>
	<video:description>गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रखर उष्णतेमुळे रस्ते ओस पडले असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. तापमानाचा मोठा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे, तर विद्युत पुरवठा व्यवस्थेलाही बसत आहे. उष्णतेमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असून, काही भागांमध्ये ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. परिणामी, वीज वितरण विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू असून, विद्यमान ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कुलरचा वापर केला जात असून, सततच्या उष्णतेमुळे उपकरणांवर ताण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे वीजवाहिन्यांवरही परिणाम होत असल्याने पुरवठा सुरळीत ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/CR8zK84i</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T162804.296.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/shiv-sena-mp-jyoti-waghmare-slams-uddhav-thackeray-faction-backs-eknath-shinde-leadership-1660216.html</loc><video:video>
	<video:title>Jyoti Waghmare | उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...ज्योती वाघमारे संतापल्या; केली सडकून टीका!</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T16:11:56+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढती ताकद पाहून विरोधक अस्वस्थ झाल्याचा आरोप केला. वाघमारे म्हणाल्या की, “ज्यांना वास्तव स्वीकारण्याची क्षमता नसते, ते इतरांच्या यशामुळे अस्वस्थ होतात. उबाठा गटाची हीच मानसिकता असून त्यांची भूमिका आता पूर्णपणे नकारात्मक झाली आहे.” त्यांनी पुढे आरोप करत म्हटले की, पूर्वी मंत्रीमंडळात असताना बच्चू कडू यांचे कौतुक करणारे नेते, ते शिवसेनेसोबत आल्यानंतर त्यांच्यावर टीका करू लागले, हे दुटप्पीपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/PAVaKTVk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T161006.192.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dharashiv-substation-fire-heatwave-pressure-damages-power-supply-system-1660222.html</loc><video:video>
	<video:title>Dharashiv | धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला आगीचे भडका</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T16:06:45+05:30</video:publication_date>
	<video:description>धाराशीवमधील कळंब परिसरातील महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. २ मे 2026 च्या सुरुवातीलाच मराठवाड्यात वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढते तापमान आणि उष्णतेमुळे उपकेंद्रावर मोठा ताण निर्माण झाला होता.  या आगीत सबस्टेशनचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले असून, बचावकार्य सुरू आहे. परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.  दरम्यान, मराठवाड्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. उष्णतेमुळे वीज मागणीत मोठी वाढ झाली असून, ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनवर ताण येत आहे. त्यामुळे अशा घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/lab499jp</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-4.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-4-years-old-child-case-rohit-pawar-demands-strict-action-1660139.html</loc><video:video>
	<video:title>Pune | मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन गुन्हे... रोहित पवरांचा मोठा दावा</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T14:57:40+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यामधील भोर येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सध्या राज्याची झोप उडवली आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षीय नराधमाबाबत रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.  रोहित पवार म्हणाले, &#039;आरोपीला याआधीही २ प्रकरणांत अटक झाली होती. या आधीही त्याने एका चिमुकल्या मुलीसोबत असलेलं घाणेरडं कृत्य केलं होतं. त्याला आधीच कठोर शिक्षा झाली नाही, मग तिसऱ्यांदा आरोपीची पुन्हा हिंमत झाली असावी.&#039; रोहित पवारांनी यावेळी पीडित मुलीच्या आईला आर्थिक साहाय्याचीदेखील मागणी केली आहे.  राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केला इतकेच नाही, तर अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. या कुकर्मानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/H4k05E8iSj4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-3.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-jadhav-hints-exit-uddhav-thackeray-shiv-sena-internal-rift-1660126.html</loc><video:video>
	<video:title>UBT | मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; खासदाराच्या वक्तव्याने वाढलं ठाकरेंच टेन्शन</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T14:31:51+05:30</video:publication_date>
	<video:description>गेल्या काही काळापासून कुठेना कुठे शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे. परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.  मंचावर बोलताना संजय जाधव म्हणाले, &#039;मी आज ठाकरेंसोबत उद्याचं सांगता येणार नाही&#039; खासदार जाधवांचं ठाकरे गट सोडण्याचे सुचक विधान केलं आहे. पुढे ते म्हणाले, मला पक्षाचा आदर आहे मात्र परिस्थितीवर कोणांचं नियंत्रण नाही.  या आधीही, उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठकी बोलावली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. मात्र संजय जाधव उपस्थित नव्हते. दरम्यान चार दिवसांपूर्वी परभणीच्या गेस्ट हाऊसमध्ये आयोजित बैठकीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या मनातील अस्वस्था शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uhJTBwfrBPo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-2.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-murder-case-cm-devendra-fadnavis-slams-politics-seeks-death-penalty-for-accused-1660100.html</loc><video:video>
	<video:title>Devendra Fadnavis | पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T14:20:19+05:30</video:publication_date>
	<video:description>पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या दीड तासात अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मुलगी दुपारी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सायंकाळी साडेचार वाजता पोलिसांत तक्रार दाखल होताच तत्काळ शोधमोहीम राबवण्यात आली आणि सुमारे 5:15 वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपीला लवकर पकडण्यात यश आले. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेला उत्तर देत म्हणाले, “अशा संवेदनशील घटनेत राजकारण करणे अत्यंत अयोग्य आहे. काही गोष्टींमध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. तसेच, आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच मृत्युदंडाची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/TScTsagCpFE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T135848.462.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/indurikar-maharaj-daughter-wedding-grand-ceremony-sangamner-100-acre-preparations-1660106.html</loc><video:video>
	<video:title>Video | साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्...  इंदुरीकर महाराजांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा थाट</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T14:19:50+05:30</video:publication_date>
	<video:description>समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा उद्या पार पडणार आहे. तब्बल १०० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरुवात होईल. साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  आता त्यांच्या मुलीचं लग्न असून ,लग्नपत्रिकाही समोर आली आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा, साहिल याच्याशी संगमनेरमध्ये होणार आहे.  या शाही विवाहसोहळ्यााठी गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर किर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yxgRG4dXc_4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-shirsat-hints-bjp-shiv-sena-may-contest-separately-2029-1660069.html</loc><video:video>
	<video:title>&#039;2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...&#039;, संजय शिरसाटांचं महायूतीबाबत मोठं विधान</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T13:46:36+05:30</video:publication_date>
	<video:description>राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मात्र शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानामुळे राजकारणातील अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.  शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, &#039;तुम्ही एका जागेसाठी शिवसेना-भाजपची युती तुटताना पाहिली आहे. त्यामुळे राजकारणात कधीही बॉण्ड किंवा ॲग्रीमेंटसारखं काही केलेलं नसतं. असं शक्य आहे की 2029 ची निवडणूक भाजप शिवसेना स्वबळावर लढतील. राजकारणात काही नक्की नसतं. असं ठरवलेलं नसतं आगामी निवडणूक आम्ही अशीच लढवायची तशीच लढवायची. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येक पक्षाची एक वेगळी पद्धत असते. तयारी असते &#039;  संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे आगामी काळात नेमकं काय काय घडू शकतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Bx8b4komWqE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sanjay-shirsat.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bird-flu-outbreak-in-nandurbar-3-poultry-farms-test-positive-culling-begins-in-navapur-1660049.html</loc><video:video>
	<video:title>Nandurbar | नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार मारणार; ग्रामस्थ हवालदिल</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T13:26:11+05:30</video:publication_date>
	<video:description>बर्ड फ्लूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात आढळून आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम संबंधित पोल्ट्री फार्मचे पंचनामे करण्यात येत असून त्यानंतर ‘क्लिंजिंग’ (नियंत्रणासाठी पक्ष्यांचे नष्टीकरण) प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, या परिसरात सुमारे 27 पोल्ट्री फार्म असून, जवळपास 12 लाखांहून अधिक पक्षी आणि सुमारे 8 लाख अंडी असल्याची माहिती समोर आली आहे. या अंड्यांची वाहतूक गुजरात तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये केली जाते.  दरम्यान, संशयित नमुने भोपाल येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 1 किलोमीटर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे नष्टीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/kcibgCtd</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T131936.097.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-child-case-sparks-outrage-locals-demand-strict-justice-1660052.html</loc><video:video>
	<video:title>Pune | आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी गावात कडकडीत बंद</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T13:07:31+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चित्ताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केला इतकेच नाही, तर अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. या कुकर्मांनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला.  या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटना आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी थेट आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मगाणी केली आहे. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणाकडे वेळ नसेल तर आमचा न्याय आम्ही स्वतः हिसकावून घेऊ. पोलिसांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला आहे.  या घटनेमुळे राज्यभरात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दल सखोल तपास करत असले तरी, नागरिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. स्थानिकांनी परिसरात बंद पाळला असून आरोपीला शिक्षेची मागणी केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/vWKC2kf6d3Y</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Untitled-design-5.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/heavy-rush-at-kolhapur-mahalaxmi-temple-during-holidays-devotees-queue-up-for-darshan-1660024.html</loc><video:video>
	<video:title>Ambabai Temple Crowd | सुट्ट्यांचा मुहूर्त साधत भाविकांचा ओघ; कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T12:34:55+05:30</video:publication_date>
	<video:description>करवीर निवासिनी आंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शक्तीपीठ असून, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मंदिर देवी महालक्ष्मीला समर्पित आहे.  हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रोत्सव, किरणोत्सव आणि अन्य धार्मिक सणांच्या काळात येथे मोठी गर्दी होते. मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी आणि पूजाअर्चा नियमितपणे पार पडतात.  सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील आंबाबाई मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा संपल्यामुळे शाळांना सुट्ट्या लागल्याने कुटुंबासह बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळाली असून, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दी वाढली आहे. विशेषतः सुट्ट्यांचा मुहूर्त साधत अनेक कुटुंबांनी आंबाबाई मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असून, सुरळीत दर्शनासाठी नियोजन केले जात आहे. एकूणच, सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळांवर उत्साह आणि गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/b5C8UJsPjaA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T113720.181-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-hsc-result-2026-declared-overall-pass-percentage-drops-slightly-1659991.html</loc><video:video>
	<video:title>Maharashtra HSC 12th Result 2026 | इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्के घसरला आकडा?</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T12:34:43+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी 2 मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीचा एकूण निकाल काही टक्क्यांनी घसरला आहे.  महाराष्ट्र बोर्डाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बारावीच्या निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहि ती देण्यात आली. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qwq4BLFGg8s</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Untitled-design-4.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-hsc-result-2026-declared-overall-pass-percentage-89-79-girls-outperform-boys-again-1659956.html</loc><video:video>
	<video:title>Maharashtra HSC 12th Result 2026 | इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल या विभागाचा?</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T12:11:10+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आयोजित पत्रकार परिषदेत यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी (2025) 91.88 टक्के निकाल लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यंदाही मुलींनी बाजी मारत आघाडी कायम ठेवली आहे. एकूण 93.15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 86.80 इतका आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत 94.14 टक्के निकाल नोंदवला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी राहिला आहे. या वर्षी राज्यभरातून सुमारे 14 लाख 33 हजार 058 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल आज दुपारी 12 वाजल्यापासून mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष पुढील प्रवेश प्रक्रिया, गुणपत्रिका आणि करिअरच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/qwq4BLFGg8s</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T120628.955.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/daund-sterilization-death-case-22-year-old-woman-dies-after-surgery-probe-ordered-into-medical-negligence-1659936.html</loc><video:video>
	<video:title>Tv9 Marathi Special Report । 3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T10:56:39+05:30</video:publication_date>
	<video:description>पुणे जिल्ह्यातील दौंड येथे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नसबंदी शस्त्रक्रियेनंतर रंजना केसकर यांना प्रकृती बिघडल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्याच्या ससून येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात संबंधित शस्त्रक्रिया साताऱ्याहून आलेले शल्यचिकित्सक सर्जन अनिल कदम यांनी केली होती. विशेष म्हणजे, त्या दिवशी त्यांनी एकूण 97 शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, दोन दिवसांत अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र सरकारी सर्जन उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच डॉक्टरला सातारा, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याचे समजते.  ws</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-kZ67Ki72J8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T105550.682.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-council-candidates-wealth-rise-ambadas-danve-neelam-gorhe-siddiqui-1659918.html</loc><video:video>
	<video:title>चकित करणारे आकडे समोर, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्तीत कोटींची भर</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T10:46:45+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात विधान परिषदेचंच वारं वाहत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार रिंगणात उभे केले असून काही नावांची यामध्ये खूप जास्त चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटातून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची वर्णी लागली, तर राष्ट्रवादीतून झिशान सिद्दिकी यांना जागा मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून अंबादास दानवे यांना जागा मिळाली आहे, तर यामुळे काँग्रेस काहीशी नाराज झाल्याचंही सांगितलं जात होतं. अखेर काँग्रेसकडूनही अंबादास दानवेंना पाठिंबा मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात या सर्वांच्या संपत्तीत किती वाढ झाली याचा मोठा आकडा समोर आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. इतर पक्षांतील नेत्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. नीलम गोऱ्हेंच्या संपत्तीत सहा वर्षांत दहापट वाढ झाली आहे, तर झिशान सिद्दिकी यांच्या संपत्तीत दोन वर्षांत चारपट वाढ झाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/gEQgb3yYOpI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/priti-ved">प्रिती वेद</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Untitled-design.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-hsc-result-2026-today-class-12-scores-to-be-released-at-1-pm-online-1659912.html</loc><video:video>
	<video:title>HSC Result 2026 | 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T10:34:34+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून, त्यानंतर दुपारी 1 वाजता अधिकृत निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल जाहीर होताच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक संकेतस्थळावर लॉगिन करत असल्याने वेबसाईट स्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन, बोर्डाने पर्यायी वेबसाईट्सचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सर्व संकेतस्थळांच्या लिंक टेलिव्हिजन स्क्रीनवर आणि विविध माध्यमांद्वारे देण्यात आल्या आहेत. हा निकाल तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकता. विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि आईचे नाव (मदर नेम) तयार ठेवून निकाल तपासावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया आणि गुणपत्रिकेसंदर्भातील माहितीही लवकरच जाहीर केली जाणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/X14bCaPOFtg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T102733.900.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/fuel-price-hike-likely-in-india-petrol-diesel-may-rise-by-4-5-per-litre-lpg-cylinder-prices-also-expected-to-increase-rahul-gandhi-reacts-1659907.html</loc><video:video>
	<video:title>Petrol - Diesel Price Hike | सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार? राहुल गांधींचं भाकीत काय?</video:title>
	<video:publication_date>2026-05-02T09:50:54+05:30</video:publication_date>
	<video:description>देशभरात इंधन दरवाढीचे संकेत मिळत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही प्रत्येकी सुमारे 50 रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अलीकडेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. एलपीजी दरवाढीचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी आणि औद्योगिक क्षेत्रांवर आधीच दिसून येत असून, इंधन दरवाढ झाल्यास त्याचा व्यापक परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत इंधन दरवाढीवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “जनतेला निवडणुकांचं बिल भरावं लागणार आहे. गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलमध्येही वाढ होणार,” असे म्हटले आहे. एकूणच, दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं दिसतंय.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/RCOOxeoUIlY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-02T094935.476.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/commercial-lpg-cylinder-prices-surge-by-993-in-a-day-rates-cross-3000-in-mumbai-and-delhi-1659634.html</loc><video:video>
	<video:title>Commercial Gas Price Hike | महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T17:36:02+05:30</video:publication_date>
	<video:description>देशभरात एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत एकाच दिवसात तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सिलेंडरचा दर ३ हजारांच्या घरात पोहोचला असून, हॉटेल आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. नवीन दरानुसार, मुंबई येथे १९ किलोच्या सिलेंडरची किंमत सुमारे ३,०२४ रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर Delhiसह इतर शहरांमध्ये हा दर ३,०७१ रुपयांपर्यंत वाढला आहे. देशातील अनेक भागांत एलपीजी दरवाढीमुळे व्यावसायिकांना आर्थिक ताण जाणवू लागला आहे. ही दरवाढ पश्चिम बंगाल आणि आसामसह काही राज्यांतील निवडणुकांनंतर करण्यात आल्याची चर्चा असून, यामुळे राजकीय आणि आर्थिक वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, ५ किलोच्या लहान सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच, एलपीजी दरवाढीमुळे महागाईचा आणखी ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/C76dJzbW8Lc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T173001.609.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-family-death-case-forensic-report-raises-poisoning-suspicion-in-dokadia-family-tragedy-1659582.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai | कलिंगडानंतर मृत्यू प्रकरणाला नवे वळण: डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T17:01:43+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील पायधुणी परिसरात एका कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक फॉरेन्सिक माहिती समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र प्राथमिक फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी 25 एप्रिलच्या रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर सकाळी सर्वांना उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जे.जे. रूग्नालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार मृतांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव — मेंदू, हृदय आणि आतडी — हिरवट पडल्याचे निदर्शनास आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे बदल सामान्य अन्न विषबाधेमध्ये सहसा आढळत नाहीत. त्यामुळे शरीरात एखाद्या विषारी घटकाचा प्रभाव पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, एका मृताच्या शरीरात मोर्फिनसारख्या वेदनाशामक औषधांचे अंश आढळल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ अन्न विषबाधेचा नसून घातपात किंवा औषधाच्या तीव्र प्रतिक्रियेचा परिणाम असू शकतो का, याची चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने घरातून बिर्याणी, कलिंगड, पाणी, भात, चिकन, मसाले आदी एकूण 11 नमुने जप्त करून तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या सर्व नमुन्यांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एकूणच, या प्रकरणातील नव्या खुलाशांमुळे चौघांच्या मृत्यूमागील गूढ अधिकच गडद झाले असून, तपास यंत्रणा सर्व शक्यता तपासत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/CCA6zhCKsIU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T165511.073.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-pune-expressway-missing-link-opens-to-public-inaugurated-by-devendra-fadnavis-with-eknath-shinde-travel-gets-smoother-1659567.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai-Pune Missing Link | मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट, 8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T16:42:17+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित होते. उद्घाटनानंतर तत्काळ या मार्गावर सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली असून, प्रवाशांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. सुमारे आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा महत्त्वाचा रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विशेषतः घाटातील कोंडी टाळून प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात मोठा दिलासा मिळणार असून, राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jCTbhuCqC7E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T164111.021.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/wedding-card-from-walgaon-goes-viral-for-featuring-tipu-sultan-and-chhatrapati-shivaji-maharaj-sparks-debate-on-social-harmony-1659527.html</loc><video:video>
	<video:title>Amravati Tipu Sultan Wedding Card | मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख, अमरावतीमधील कुटुंबाने थेट स्पष्टीकरणच दिले....म्हणाले</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T16:05:11+05:30</video:publication_date>
	<video:description>अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याची पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, ही पत्रिका मुस्लिम कुटुंबाची असतानाही ती पूर्णपणे मराठी भाषेत छापण्यात आली आहे. या पत्रिकेत “आमचे प्रेरणास्थान” या विभागात टिपू सुलतान यांच्यासोबत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या दोन ऐतिहासिक व्यक्तींचा एकत्र उल्लेख झाल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी यावर टीका केली तर काहींनी याला सामाजिक सलोख्याचा संदेश मानला आहे. दरम्यान, संबंधित कुटुंबाने या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “महाराष्ट्रात सध्या जात-पात आणि धर्माच्या आधारावर विभाजन करणारे राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर समाजात हिंदू-मुस्लिम एकतेचा सकारात्मक संदेश देण्यासाठी आम्ही ही पत्रिका छापली आहे.” कुटुंबीयांनी पुढे स्पष्ट केले की, या उपक्रमामागचा उद्देश समाजात ऐक्य आणि सौहार्द वाढवणे हा आहे. “आजच्या परिस्थितीत जातीयतेचा ‘व्हायरस’ पसरवणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे,” असेही त्यांनी नमूद केले. एकूणच, या अनोख्या विवाह पत्रिकेमुळे सामाजिक माध्यमांवर चर्चेला उधाण आले असून, यामागील उद्देश आणि संदेश यावरून मतमतांतरे दिसून येत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Wh1rEE03</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T160359.451.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-pune-expressway-missing-link-inaugurated-by-devendra-fadnavis-and-eknath-shinde-travel-time-fuel-use-to-drop-1659454.html</loc><video:video>
	<video:title>मुंबई–पुणे प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार; मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T14:40:39+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आले असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे द्रुतगती मार्गावरील पूर्वीच्या त्रुटी दूर होणार असून, वाहनांचा वेग वाढण्यास मदत होईल. तसेच प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधनाचीही बचत होणार आहे. परिणामी, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि निसर्गरम्य होणार असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः वाहन चालवत या मार्गाचा आढावा घेतला. त्यांनी खोपोली बोगद्यापासून प्रवासाला सुरुवात करत ‘मिसिंग लिंक’च्या विविध टप्प्यांची पाहणी केली. 2018 साली सुरू झालेला हा प्रकल्प अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर पूर्णत्वास आला आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, देशाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. एकूणच, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात मोठी सुधारणा होणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/WvZOlowgIbI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T143943.077.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/controversy-erupts-in-pune-as-bjp-functionary-calls-kondhwa-pakistan-fir-registered-political-reactions-intensify-1659420.html</loc><video:video>
	<video:title>Pune News | कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल होताच....</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T14:00:35+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यातील कोंढवा परिसरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एका भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने कोंढव्याला “पाकिस्तान” तसेच “कराची” अशी उपमा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर टीका करत, “कोंढवा परिसराला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप केला. त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. जगताप पुढे म्हणाले की, “काही विकृत प्रवृत्तीचे लोक जात आणि धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो,” असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yzb253yIyto</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T135625.644.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/narcotics-control-bureau-seizes-349-kg-cocaine-worth-1745-crore-in-mumbai-amit-shah-praises-operation-1659383.html</loc><video:video>
	<video:title>मोठी बातमी! मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा NCB च्या हाती</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T13:18:29+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मोठी कारवाई करत कोकीनचा प्रचंड साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 349 किलोग्रॅम उच्च दर्जाचे कोकीन हस्तगत करण्यात आले. या जप्तीची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत सुमारे 1,745 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. असं ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाल्याचा दावा NCB ने केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकीन मुंबईत कसे पोहोचले, त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे आणि हा साठा कुठे पाठवला जाणार होता, याबाबत सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, अमित शाह यांनी या यशस्वी कारवाईबद्दल NCB चं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले की, “मुंबईत NCB ने 349 किलो हायग्रेड कोकीन जप्त केलं आहे. ही कारवाई एजन्सीच्या ‘बॉटम टू टॉप’ दृष्टिकोनाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ड्रग्स तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्धार कायम आहे.”</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/5bfiQEAYJY4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T131404.620.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/massive-traffic-jam-on-mumbai-pune-expressway-amid-holiday-rush-supriya-sule-stuck-for-hours-1659369.html</loc><video:video>
	<video:title>दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय... सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T12:58:44+05:30</video:publication_date>
	<video:description>सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती, मात्र दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर होत दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. या वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला आहे. त्या गेल्या दोन तासांपासून या कोंडीत अडकून असल्याची माहिती समोर आली आहे. विकेंड आणि सलग तीन सुट्ट्यांमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात लोणावळ्याकडे रवाना झाल्याने हा ट्रॅफिक जाम झाल्याचे सांगितले जात आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, ती कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुणे लेनवर तात्पुरते 15 मिनिटांचे ब्लॉक लावले आहेत. मात्र, त्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्या स्वतः वाहतूक कोंडीत अडकल्या असल्याचे सांगताना दिसत आहेत. तसेच, शेजारील वाहनचालकांशी संवाद साधत “दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलो आहोत,” असे त्या म्हणताना दिसतात. काही वाहनचालकांनीही सकाळी सात वाजता निघूनही अजून मार्ग मोकळा न झाल्याची व्यथा व्यक्त केली. एकूणच, सलग सुट्ट्यांमुळे वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला असून, प्रशासनासमोर वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/FZZrY7Q51n4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T125613.927.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/marathi-language-row-escalates-sanjay-raut-targets-devendra-fadnavis-over-language-enforcement-debate-1659339.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut | मराठी मुद्द्यावरून राजकारण तापलं; मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर थेट हल्ला</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T12:33:01+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. मात्र, या निर्णयाला विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत “मराठी बोलणार नाही” असे म्हणणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना मराठी भाषा आणि अस्मिता जपण्याची गरज मान्य केली, मात्र भाषेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा हिंसा मान्य नसल्याचे स्पष्ट केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली. “मराठीचं नाव घेतल्यावर मुख्यमंत्र्यांना मिर्चा का झोंबतायत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “जे लोक काही दिवसांसाठी राज्यात येतात, त्यांना भाषा शिकण्याचा आग्रह नसतो. मात्र जे येथे कायमस्वरूपी राहून व्यवसाय किंवा नोकरी करतात, त्यांनी मराठी भाषा शिकणे आवश्यक आहे,” असे राऊत यांनी म्हटले. एकूणच, मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले असून, विविध पक्षांच्या भूमिकांमुळे हा वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/PhVnPr3JKjs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T122932.115.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-pune-expressway-missing-link-inaugurated-travel-time-cut-by-30-minutes-major-relief-from-lonavala-traffic-1659312.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai - Pune | आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक रोड खुला</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T12:11:01+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे आता प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ‘मिसिंग लिंक’मुळे लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. घाटातील वळणावळणाचे रस्ते टाळून थेट आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल. परिणामी, मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम अनेक भौगोलिक अडचणींवर मात करत पूर्ण करण्यात आले आहे. सुमारे 6,695.37 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या सुमारे 180 मीटर खोलीखाली खोदण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इंधनाचाही सुमारे 20 टक्के बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे. तसेच, वाहतुकीचा ताण कमी झाल्याने अपघातांची शक्यता देखील घटणार आहे. एकूणच, मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, यामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/XugOcf_jV_8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T120936.352.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-day-international-workers-day-celebrated-across-maharashtra-with-flag-hoisting-and-tributes-to-martyrs-1659291.html</loc><video:video>
	<video:title>Maharashtra Din 2026 | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T11:45:17+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यभरात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ठिकठिकाणी ध्वजारोहण आणि अभिवादन सोहळे पार पडले. मुंबईतील हुतात्मा चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण केले. राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना त्यांनी मानवंदना दिली तसेच नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील पालकमंत्र्यांनी आपल्या-आपल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिन साजरा केला. बीडमध्येही महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा बीड जिल्ह्यातील पहिलाच दौरा असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एकूणच, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यभरात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/K8KnU0RKS-U</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T114320.207.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/dr-hemant-vishnu-savara-escapes-unhurt-after-major-car-accident-on-ghodbunder-road-1659246.html</loc><video:video>
	<video:title>एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण अपघात, डंपरच्या धडकेत कारचं मोठं नुकसान</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T11:04:10+05:30</video:publication_date>
	<video:description>पालघरचे भाजप खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात आज सकाळी घोडबंदर रोडवर घडला. खासदार सावरा यांच्या गाडीला एका डंपरने जोरदार धडक दिल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी डॉ. सावरा यांची गाडी मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरशी समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने, गाडीत असलेल्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात डॉ. सावरा हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये गाडीची झालेली मोठी हानी स्पष्टपणे दिसून येत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/WPu4u8NH7XM</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T110114.346.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/after-bachchu-kadus-entry-anand-paranjpe-meets-eknath-shinde-sparks-speculation-in-thane-politics-1659222.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Special Report | बच्चू कडूनंतर आता परांजपे?; नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T10:41:58+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या शिवसेना शिंदे गट प्रवेशानंतर आणखी एका नेत्याच्या हालचालींनी चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाण्याच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी आनंद परांजपे हे देखील इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, सिद्दीकी यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच परांजपे यांनी शिंदे यांची सरकारी ‘नंदनवन’ बंगल्यावर भेट घेतली होती. त्यामुळे परांजपे हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. तथापि, या भेटीबाबत परांजपे यांनी कोणतीही राजकीय कारणे नसल्याचे सांगितले असून, ती खासगी कामानिमित्त असल्याचे स्पष्ट केले जात आहे. सध्या परांजपे हे महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असून, त्यांच्यावर पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी आहे. एकूणच, बच्चू कडू यांच्या प्रवेशानंतर आता आनंद परांजपे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, ते खरोखरच शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का, याबाबत पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/FjNfI89N9co</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T103217.758.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-day-2026-cm-devendra-fadnavis-pays-tribute-to-martyrs-at-hutatma-chowk-on-may-1-1659205.html</loc><video:video>
	<video:title>Maharashtra Din | 108 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन</video:title>
	<video:publication_date>2026-05-01T09:55:53+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यभरात उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा लढा केवळ भाषिक राज्यासाठी नव्हता, तर स्वाभिमान, अस्मिता आणि ओळख यासाठीचा होता. या ऐतिहासिक लढ्याची आठवण ठेवत आजचा दिवस राज्यभरात साजरा केला जात आहे. मुंबईतील हुतात्मा चौक येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत पुष्पचक्र अर्पण केले. राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना त्यांनी मानवंदना दिली. याच वेळी त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमाला महापौर रितू तावडे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांच्या पुनर्रचनेसाठी देशभरात चळवळ उभी राहिली होती. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठीही मोठा संघर्ष उभा राहिला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या बलिदानातूनच महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आजचा दिवस केवळ उत्सवाचा नसून, त्या ऐतिहासिक लढ्याची आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा आहे. देशाच्या विकासात आणि प्रगतीत महाराष्ट्र आजही अग्रस्थानी असून, “दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र” अशी ओळख आजही कायम आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KJi9fQ_-1NQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T095410.459.jpg</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>