<urlset xmlns="https://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9" xmlns:video="http://www.google.com/schemas/sitemap-video/1.1"><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-controversy-jay-pawar-statement-ncp-leaders-reaction-1641498.html</loc><video:video>
	<video:title>Jay Pawar | खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवार यांनी व्यक्त केली खदखद!</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T17:51:02+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. तसेच अनेक नेत्यांचे अशोक खरातसह फोटोदेखील व्हायरल झाले. आता यावर जय पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.  यावेळी जय पवार म्हणाले दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातंय. अशोक खरातसोबत अनेक नेत्यांचे फोटो होते मात्र मुख्यत्वे राष्ट्रवादीतील नरहरी झिरवळ, प्रफुल पटेल तसेच सुनील तटकरे यांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून जय पवारांच्या पक्षाबाबतच्या या भावना अगदी योग्य असल्याचं तटकरेंनी सांगितलंय. जय पवार पुढे म्हणाले, &quot;प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेेना कोणी वाईट समजून घेऊ नका, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या त्या निर्णयात आपण सगळेच सोबत होतो.&quot;</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-E72gAFfbqs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-28.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rahul-bondre-controversial-statement-on-women-refuses-apology-buldhana-news-1641465.html</loc><video:video>
	<video:title>Buldhana Rahul Bondre | माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नकार, म्हणाले..</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T17:19:10+05:30</video:publication_date>
	<video:description>बुलढाण्यातील (Buldhana) काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार (MLA) संजय गायकवाड यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्याच, पर्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोंद्रे यांची जीभ घसरली. त्यांनी महिलांबाबत केलेल्या एका आक्षेपाहार्य विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांनी यावेळी उदाहरण देताना सांगितलं की, कोणी महिला असते.. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते..&quot; असे उदाहरण राहुल बोंद्रे यांनी दिले होते. त्यांनी माफी मागावी किंवा शब्द मागे घ्यावा असे देखील सांगितले जात होते मात्र त्यांनी याला स्पष्ट नकार देत सांगितले की, मी चुकीचे काही बोललोच नाही...., त्यामुळे शब्द मागे घ्यायचा प्रश्नच नाही. मी फक्त माझी पक्षाबाबतची निष्ठा विचारणाऱ्यांना उदाहरण दिलं.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/BH4mlKB6x1k</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-27.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/epstein-files-update-compensation-fund-relief-for-victims-global-case-1641448.html</loc><video:video>
	<video:title>Epstein Files | एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थेट निर्णय!</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T16:08:21+05:30</video:publication_date>
	<video:description>जेफ्री एपस्टिनच्या फाईलने अख्खं जग हादरलं होतं. या फाईल्स संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या फाईल्समध्ये जगभरातील बड्या हस्तींचं नाव आलं आहे. जेफ्री एपस्टिन हा जगातील बड्या हस्तींना तरुणी पुरवायचं काम करायचा. त्यात उद्योगपती, राजकारणी, एवढंच नव्हे तर काही देशांचे प्रमुखही होते. अलीकडेच एपस्टीन प्ररकणातील पीडितांना मोठा दिलसा देणारी बातमी समोर आली आहे.  सदर माहितीनुसार एपस्टीन फाईल्समधील 75 पीडितांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फाईल्समधील पीडित लहान मुलींना आणि तरुणींना 600 कोटींची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे पीडितांना दिलासा देणारा निर्णय समोर आला असला तरी ज्या मुख्य नेत्यांचा या प्रकरणता सहभाग होता त्यांनाही शिक्षा व्हावी असं सांगितलं जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/T35DTTYjLho</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-26.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/chandrakant-patil-on-kharat-case-devendra-fadnavis-handling-remark-1641385.html</loc><video:video>
	<video:title>Chandrakant patil On Kharat Case | खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T15:43:46+05:30</video:publication_date>
	<video:description>फसवणुक आणि भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरात या प्रकरणाने सध्या राज्याभराची झोप उडवली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर तसेच इतर अनेक बड्या नेत्यांची नावेदेखील समोर आली आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केले होते तसेच अनेक व्यापाऱ्यांना लुबाडले होते. आरोपांच्या ढीगावर स्वतःच्या लुबाडीचं राज्य उभारणाऱ्या अशोक खरातसोबत अनेक जण असल्याचं समोर आलं आहे. यामधील एक नाव म्हणजे चंद्रकांत पटील. सुषमा आंधारे यांनी चद्रकांत पाटलांवर अशोक खरातशी संबंध असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणाबाबत चंद्रकांत पटलांना विचारले तेव्हा त्यांनी थेट आणि सुचक विधान केलं. याशिवाय त्यांनी इतर महत्त्वाच्या मुद्यांवरही भाष्य केलं.  चंद्रकांत पाटलांनी सुषमा आंधारेंच्या आरोपांवर भाष्य करते सांगितले की, &#039;देवेंद्र फडविसांनी विधानसभेत तसेच परिषदेत या बाबत निवेदन केलं आहे. अशा प्रकारचे प्रकरण हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर आहेत. तपास सुरु आहे लवकच सत्य समोर येईल&#039;.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cjYW4CXKpV8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-25.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-anjali-damania-suraj-chavhan-phone-data-controversy-1641290.html</loc><video:video>
	<video:title>Suraj Chavan Tweet | अंजली दमानियांनी उघड केलेला फोन कॉल डेटा खरा की Fake? राष्ट्रवादी नेते सुरज चव्हाणांच्या पोस्टमुळे एकच खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:12:48+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे तपशील सगळ्यांसमोर आणण्यासाठी सामाजिक कर्यकर्ते काम करत आहेत. मात्र अलीकडे एका महत्त्वाच्या मुद्याने सगळ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी अलीकडेच रुपाली चाकणकर तसेच इतर बड्या नेत्यांच्याचा अशोक खरातसोबत झालेला फोन कॉल डेटा समोर आणला होता.  या फोन कॉलच्या डेटा संदर्भात राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी अंजली दमानिया यांचा उल्लेख रिचार्जवाल्या ताई असा केला आहे. पुढे ते म्हणाले, एकदा अंजली दमानियांनी अशोक खरातचा डेटा अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअप द्वारे कळवल्याचं सांगतेले तर एकदा AI वरुन मिळवल्याचं सांगितलं तर रिचार्जवाल्या ताईंनी कुठलं AI अॅप डिटेल्स देतं हे सांगावं असं थेट वक्तव्य केलं आहे.&#039;आता या वक्तव्यावर अंजली दमानिया काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाच ठरेल.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/v4XvDwMEy_E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-24.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-multiple-bank-accounts-opened-on-same-day-under-police-scanner-1641268.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat Case Update | अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T13:37:06+05:30</video:publication_date>
	<video:description>अशोक भोंदू खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत असून तपास अधिक गतीने पुढे सरकत आहे. या प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुढे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांनी एका विशिष्ट तारखेला अनेक पतसंस्था आणि बँकांमध्ये खाती उघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या तारखेचे नेमके महत्त्व काय, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या संदर्भात संबंधित पतसंस्था आणि बँकांकडून सर्व व्यवहारांची माहिती पोलिसांनी मागवली असून, आर्थिक हालचालींचा तपशील तपासला जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, अनेक पतसंस्था आणि बँकांचे व्यवहार सध्या पोलिसांच्या रडारवर आले असून, या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही पोलिसांच्या नजरेआड झाल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) हर्षवर्धन खरात याची सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्याने काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चौकशी संपल्यानंतर तो अचानक संपर्काबाहेर गेला असून त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-IY-uDyOMkk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T133501.896.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/latur-unseasonal-rain-hailstorm-destroys-jowar-crop-farmers-huge-losses-1641245.html</loc><video:video>
	<video:title>Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं ज्वारी पिक जमीनदोस्त</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:13:54+05:30</video:publication_date>
	<video:description>लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.  महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यावेळी शेत मालकाने सांगितले की, लाखो रुपये खर्च करुन 2 एकर जमीनीवर ज्वारी पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपीठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना घारत वापरण्याइतकं देखील धान्य उलेलं नाही. अवकाळीमुळे सगळंच मातीमोल झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. बळीराजकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे. कोणाताही, शासनातील अधिकारी, तलाठी, नेता अवकाळीमुळे झालेलं नुकसान पहायलासुद्धा आलेला नाही, असंही या वेळी शेतकऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/p-eMkjCQGK0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-23.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/t-raja-singh-controversy-provocative-speech-at-ram-navami-event-sparks-political-row-1641233.html</loc><video:video>
	<video:title>T- Raja | रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर उद्धवस्त करून तिथे....</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T13:15:01+05:30</video:publication_date>
	<video:description>तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमी निमित्त आयोजित सभेत त्यांनी केलेल्या भाषणात काही वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधानं केल्याची चर्चा रंगली आहे. औरंगजेबाची कंबर उखडून तिथे शौचालाय बांधलं पाहिजे, हि कंबर हटवण्यासाठी मावळ्यांची गरज असेल तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत असं वक्तव्य टी-राजा सिंह यांनी केलं आहे.  तसेच, अनधिकृत मदरशांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मदरशांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय, स्वसंरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रत्येक हिंदू कुटुंबाने शस्त्र बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, त्यांच्या वक्तव्यांवरून नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/vY_ZrNi9zmY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T131354.213.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ubt-shivsena-baramati-bypoll-sunetra-pawar-support-internal-conflict-news-1641207.html</loc><video:video>
	<video:title>UBT Shivsena | राजकारणात खळबळ...  बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:14:53+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. अलीकडे एकाच पक्षातील म्हणजेच ठाकरे गटात दोन वेगवेगळे विचार मांडले जात आहे. राहुरी, बारामतीतील पोटनिवडणुकीविषयी विरोधाभासामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाच्या मते पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिबा अशी मागणी केली आहे तर दुसरऱ्या गटाने पाठिंबा देण्यास नकार दिल्याचं सुत्रांकडून समोर आलं आहे,  राहुरीत सुनेत्रा पवारांनी उमेदवार न दिल्यासच आपण द्यावा अशीही पक्षातील काही नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे पक्षांच्या तसेच पक्षांतर्गत उमेदवारीच्या निर्णयांमुळे राजकारणावर नक्कीच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अलीकडेच सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंचीही बैठक झाली होती. एकूणच बारामतीतील राजकारण आणि नेत्यांच्या दुमतमुळे मोठ्या घडामोडी घडू शकतात. यात काही शंका नाही.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/JBuhTCfD7Oo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-22.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/uday-sawant-meets-sharad-pawar-emphasizes-unopposed-election-for-sunetra-pawar-in-baramati-1641197.html</loc><video:video>
	<video:title>Uday Samant | उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले....सामंत स्पष्टच बोलले!</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T12:32:08+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात चर्चा झाली आणि शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. उदय सामंत यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली भेट होती. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, ही एकनाथ शिंदे यांचीही इच्छा आहे. काँग्रेस कशा पद्धतीने पुढे जाते आणि मागे यावर संजय राऊत यांनी बोलले असून, त्याबाबत उदय सावंतांनी अधिक काही बोलले नाही. उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, जर सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असतील, तर ती बिनविरोध करणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, “राजकारणापेक्षा आपला राजकीय संस्कार पुढे नेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हा असा राज्य आहे, जिथे राजकीय संस्काराचे महत्त्व आहे, अशा प्रकारचा संदेश पूर्ण देशभरात जाईल&quot;, असं स्पष्ट वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/yIFWTZ7R</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T120444.685.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-bypoll-confusion-sanjay-raut-tatkare-statements-uddhav-thackeray-meeting-1641153.html</loc><video:video>
	<video:title>Baramati | संजय राऊत, तटकरेंच्या वक्तव्यात विरोधाभास... ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:23:21+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि ठाकरे गाटातील महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पोटनिवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडली. यासंदर्भात संजय राऊतांनी, &#039;अजून काही ठरलेलं नाही&#039; असं सागितलं तर तटकरेंनी थेट &#039;ठाकरे उमेदवार देणार नसल्याचं सागितलंय. या दोन्हीही वक्तव्यांमुळे सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, तर आता उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवारांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? हे पडद्याआडच आहे.  आता याच रहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील हालचलींना वेग आला आहे. या संदर्भात आज दुपारी 1 वाजता शिवसेना ठाकरे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राहुरीच्या जागेसाठी शिवसेनेतूनही काही जण इच्छुक असले तरी, मविआ म्हणून एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/3ZmMNhb2hbo</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-21.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-rahuri-by-elections-2026-maha-vikas-aghadi-parties-coordinate-on-candidates-1641159.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Press | बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही, राऊत स्पष्टच बोलले</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T11:41:23+05:30</video:publication_date>
	<video:description>राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये या दोन्ही जागांसाठी उमेदवारांचा सल्ला आणि चर्चा सुरू असून, सर्व निर्णय एकत्रितपणे घेण्यात येणार आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राहुरीच्या जागेसाठी शिवसेनेत काही जण इच्छुक असले तरी, महाविकास आघाडीच्या संमतीनंतरच अंतिम उमेदवार ठरवला जाईल. बारामती निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्या असून, तरी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. संजय राऊत म्हणाले, &quot;महाविकास आघाडी एकसंध आहे. मित्रपक्षांशी संवाद साधूनच अंतिम उमेदवाराची घोषणा केली जाईल. राहुरी संदर्भात आज शरद पवारांची बैठक आहे, तसेच काँग्रेस नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत राष्ट्रवादीचा निर्णय झाल्यानंतरच शिवसेना आणि काँग्रेस आपली भूमिका ठरवेल.&quot; उद्धव ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही, असे राऊत यांनी सांगितले. एकूणच, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय आणि चर्चा जोरात सुरू असून, अंतिम उमेदवार जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/twJdgfJ9</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T112606.143.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-fraud-case-dubai-link-five-star-hotel-racket-1641131.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat | खरात इथूनच करायचा काळे धंदे, 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक असायची अन् थेट दुबईत...</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:23:45+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. अशोक खरातचे एकामागून एक भयंकर कारनामे उघड होत असून अलीकडेच त्याचं एक दुबई कनेक्शनसमोर आलं आहे.  भोंदू अशोक खरात हा महिलांचे शोषण करायचा तसेच व्यापाऱ्यांनाही फसवायचा त्याचे हे काळे धंधे तो मुबईतील एका 5 हॉटलमधून करत असल्याची बाब समोर आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीत हवाला रॅकेट संदर्भात आणखी काही गंभीर आणि महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा असे तपासात उघड झाले आहे. दिवसाला 25 हजार रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं, सूत्रांच्या माहितीनुसार, हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cGX40oWc2w0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-20.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-by-election-2026-sunetra-pawar-to-contest-unopposed-political-parties-coordinate-1641126.html</loc><video:video>
	<video:title>Sunil Tatkare | बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा; सुनील तटकरेंनी मानले आभार!</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T10:41:10+05:30</video:publication_date>
	<video:description>बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली. बारामतीत निवडणुकीस पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  यावर प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही, हे आधीच घोषित केले असल्याबद्दल सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे त्यांनी आभार मानले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याने तेही उमेदवार देणार नाहीत, असे तटकरे यांनी सांगितले. याशिवाय, काँग्रेसशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज बोलणे होईल आणि त्यांना देखील निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली जाणार आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. बारामती पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील असल्याने या प्रकरणाकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/eknmFbMh1ZA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T103248.918.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/mumbai-local-mega-block-dadar-station-crowd-due-elphinstone-bridge-delay-1641101.html</loc><video:video>
	<video:title>Mumbai Local Mega Block News | दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:24:48+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण असलेल्या एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे दादर स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. ब्लॉक असल्याने आज सेट्र्ल मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल गाड्या आज दादर पर्यंतचं धावात आहेत. एल्फिस्टन पुलाचं काम सुरु असल्यामुळे हा ब्लॉक लावण्यात आला होता. हा ब्लॉक रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लावण्यात आला होता मात्र सकाळच्या ७ पर्यंत एल्फिस्टन पुल सुरु करण्यात आले नाही. या ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  यावेळी अंबरनाथ, आसनगाव तसेच कर्जतच्या ट्रेनदेखील दादरस्थानकावरुन पुन्हा वळवल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेससुद्धा आज उशीराने धावत आहेत. अनेक इतर रेल्वे स्थानकांवरदेखील या ब्लॉकचा मोठा परिणाम होत आहे. दादरवरील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशी बेहाल झाले असून रेल्वे प्रशासन दिलगीर असल्याचं सांगत आहे. हा ब्लॉक आणखी किती वेळ असेल? रेल्वे वाहतुक कधी सुरळीत होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/nK5l4iDmF9E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-19.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-dindori-well-accident-officials-under-fire-after-9-fatalities-residents-demand-1641096.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | नाशिक दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T10:05:14+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकमधल्या दिंडोरी येथील एका विहिरीत पडून 9 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेनंतर विहीर मालक राजेंद्र राजे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या दुर्घटनेपूर्वी अनेकदा तक्रारी केल्या असूनही नगरपालिकेने दुर्लक्ष का केले, असा सवाल नागरिकांनी केला आहे. रस्त्याच्या मध्यभागी अशा धोकादायक विहिरीची बांधणी कशी मंजूर झाली, आणि प्रशासन या धोकेकडे का दुर्लक्ष करत होते, अशी प्रश्नोत्तरे आता उभी राहिली आहेत. प्रशासनाने मृत्यूंनंतर ही विहीर बुजवली आहे. स्थानिकांनी प्रशासन आणि संबंधित अधिकार्‍यांवर प्रश्न उपस्थित करत संतप्त प्रतिक्रिया दर्शवली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिकांनी मंत्री झिरवाळांना घेराव घालून निष्पाप मृत्यूंसाठी जबाबदार कोण, असा सवाल केला. एकूणच, नाशिकमधल्या या विहिरी दुर्घटनेने प्रशासनाची कार्यपद्धती आणि नगरपालिकेची जवाबदारी प्रश्नाखाली आली असून, स्थानिक लोकांचे संताप वाढले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/8ltMGCk6fO4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T092359.688.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-wife-and-son-go-missing-amid-sit-investigation-shocking-revelations-emerge-1641077.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T09:06:34+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर एकामागून एक नवी आव्हाने उभी राहत असून तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात गेल्या काही दिवसांपासून फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यातच आता त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही पोलिसांच्या नजरेआड झाल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) हर्षवर्धन खरात याची सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान त्याने काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, चौकशी संपल्यानंतर तो अचानक संपर्काबाहेर गेला असून त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. कल्पना खरात हिचा शोध घेत असताना पोलिसांनी हर्षवर्धनला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो कोणतीही पूर्वसूचना न देता गायब झाल्याने तपास यंत्रणांसमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एकाच कुटुंबातील दोन महत्त्वाचे सदस्य फरार झाल्याने या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती आणि त्याची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/3DNNOIqguPg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T090259.123.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-political-row-anjali-damania-alleges-17-calls-between-shinde-and-kharat-1641065.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report |  शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T08:46:22+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR)च्या आधारे हा खुलासा केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठीच दमानिया यांना हा CDR पुरवण्यात आला आहे.  दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांनी दमानिया यांनी CDR ची माहिती सार्वजनिक कशी केली, याची चौकशी व्हावी आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. या सर्व आरोपांवर उत्तर देताना अंजली दमानिया यांनी सांगितलं की, त्यांना हा CDR एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाला. तसेच, माझ्यावर टीका करण्याऐवजी अशोक खरात यांच्यावर का बोललं जात नाही, असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.  अशोक खरात यांच्यावर महिलांचं शोषण, आर्थिक फसवणूक आणि हवाला व्यवहारांचे गंभीर आरोप आहेत. मात्र, अशा आरोपांच्या पार्श्वभूमीवरही खरात यांच्यासोबत विविध राजकीय नेत्यांचे संपर्क असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. यामध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.  दरम्यान, या प्रकरणावरून भाजपवरच निशाणा साधला जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, शिंदे आणि खरात यांच्यातील फोन कॉल्स नेमके कोणत्या कारणासाठी झाले, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, CDR लीक कसा झाला आणि त्यामागे कोण आहे, यासह संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/s9MLz2fWLgY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T083643.302.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-bypoll-update-congress-may-field-candidate-against-sunetra-pawar-political-twist-ahead-1641044.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T08:47:08+05:30</video:publication_date>
	<video:description>बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचं चित्र दिसत आहे. कारण काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह सर्व पक्षांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे आवाहन केले होते. तसेच बारामतीत पवार गट आणि ठाकरे गटही सुनेत्रा पवार यांच्या बाजूने असल्याची माहिती आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसच्या भूमिकेमुळे या शक्यतेला धक्का बसला आहे. काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की, जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार मैदानात उतरवेल. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार नसल्याचं संकेत आहेत. दरम्यान, बारामतीत आतापर्यंत 8 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राहुरी मतदारसंघात मात्र वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उद्या पक्षाची महत्त्वाची बैठक होणार असून, निवडणूक लढवायची की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एकूणच, बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होत असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/SClpJHGTgbY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-05T080232.843.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/jay-pawar-reacts-to-baramati-by-election-seeks-clarity-on-plane-crash-report-1640741.html</loc><video:video>
	<video:title>Jay Pawar | बारामती पोटनिवडणुकीवर जय पवार यांची प्रतिक्रिया; निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T16:47:07+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते, अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी बारामती पोटनिवडणूक, पवार कुटुंब आणि विमान अपघात अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार म्हणाले, “विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर काय निर्णय घेतील हे सर्वांना माहिती आहे.” अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता, “असं कधी कल्पनाही केली नव्हती,” असे ते भावनिक होऊन म्हणाले. पत्रकार परिषद पुढे ढकलण्याबाबत ते म्हणाले की, “जे मुद्दे मांडायचे होते ते रोहित पवार यांनी आधीच मांडले आहेत. अंतिम अहवाल येईपर्यंत मी अधिक बोलणार नाही.” विमान अपघाताच्या चौकशीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत ते म्हणाले की, “हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.” अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचेही त्यांनी नमूद केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/vKqvUcAPjJY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T164321.045.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-by-election-uddhav-thackeray-faction-likely-to-support-sunetra-pawar-congress-enters-contest-1640720.html</loc><video:video>
	<video:title>Baramati Election 2026 | बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T16:15:29+05:30</video:publication_date>
	<video:description>अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. आता विधानसभेचं सदस्यत्व मिळावं यासाठी सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवणार आहेत. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.  या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाठिंबा द्यावा, यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. परंतु या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/2_PRfca-E5E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T160729.115.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-anjali-damanias-allegations-spark-row-jayashri-khadilkar-demands-action-1640695.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात नवे आरोप-प्रत्यारोप; दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T15:57:12+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदू अशोक खरात प्रकरणात नव्या घडामोडींना वेग आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही पुरावे समोर आणत अनेक राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. दमानिया यांनी सांगितले की, त्यांना मिळालेली माहिती त्यांनी यापूर्वी डीजी कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवली होती. “मी जेव्हा अशा प्रकरणांवर काम करते, तेव्हा अनेक माहिती माझ्यापर्यंत येते,” असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणावर संपादिका जयश्री खाडिलकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. दमानिया यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संबंधितांची बदनामी केल्याचा आरोप खाडिलकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/XPHEzRlGlVI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T154019.217.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/devendra-fadnavis-urges-support-for-sunetra-pawar-in-baramati-by-election-1640598.html</loc><video:video>
	<video:title>Devendra Fadnavis | मन मोठं करा.. बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T14:33:20+05:30</video:publication_date>
	<video:description>बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस म्हणाले की, “माझी सर्वांना विनंती आहे की ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी. याआधी महाराष्ट्रात काही बिनविरोध पोटनिवडणुका झाल्या आहेत. आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपने त्या पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता आणि सर्व पक्षांनी ठरवून निवडणूक बिनविरोध पार पाडली.” मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बारामतीत देखील सर्व पक्षांनी समन्वय करून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा आणि निवडणुकीत गैरसमज टाळावा. त्यांनी या निमित्ताने सर्व पक्षांनी सहकार्य करून शांततापूर्ण आणि बिनविरोध निवडणुकीस हातभार लावावा, असा आवाहन केलं आहे.  दरम्यान, नाशिकच्या अपघातावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका कुटुंबातील 9 जणांची कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीत कोसळून मृत्यू झाला. दरगोडे कुटुंबीय एका खाजगी कार्यक्रमासाठी बाहेर पडले होते, त्यावेळी हा अपघात झाला. विहिर पाण्याने भरलेली होती आणि तिचा कठडा छोटा असल्यामुळे जीवीतहाणी झाली, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत कुटुंबाला मदत जाहीर केली आणि अशा विहिरींचा तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना प्रचंड वेदना देणारी असून भविष्यात अशा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Zd5wHUzU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T142916.306.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-ashok-kharat-case-sanjay-raut-targets-fadnavis-govt-over-political-call-details-1640567.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Full Press | अंजली दमानियांकडे एवढ्या कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? संजय राऊतांनी या मंत्र्याच्या कार्यालयाकडे दाखवले बोट; मोठी खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T14:08:21+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. महिलांवर अत्याचार प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे, खरातकडे राजकारणी, नेते आणि सेलिब्रिटी येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे राजकीय संबंध देखील उघड झाले आहेत. काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या फोन कॉल्ससंदर्भात मोठे खुलासे केले. त्यांनी सांगितले की, खरातने कोणत्या नेत्याशी किती वेळा फोन केला आणि कोणत्या नेत्याने त्याला किती वेळा फोन केला, तसेच प्रत्येक कॉल किती वेळा झाला, अशी संपूर्ण माहिती त्यांनी उघड केली. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरातसोबत 17 कॉल तर रूपाली चाकणकर यांचे 177 कॉल झाले आहेत, असे दमानिया यांनी सांगितले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. राऊत म्हणाले की, ही माहिती केवळ मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाल्याशिवाय कुणालाही मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणामागे सरकारच्या टार्गेटवर कोणी आहे, असा अर्थ निघतो. राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सूचक निशाणा साधला आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/SWtP0mlW</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T140339.351.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-by-election-2026-sunetra-pawar-holds-talks-with-uddhav-thackeray-shiv-sena-thackeray-faction-yet-to-announce-official-stance-1640546.html</loc><video:video>
	<video:title>Shivsena Ubt | ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही? सुनेत्रा पवार यांच्या फोननंतर मोठ्या घडामोडींना वेग</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T13:35:18+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये काल रात्री सविस्तर चर्चा झाली. मात्र यावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे, या चर्चेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक नेते आणि संपर्क नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार लढवू नये, असा सल्ला चर्चेत आहे. सद्याच्या परिस्थितीत, या विषयावर ठाकरे गटाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून ही भूमिका आज किंवा उद्या जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणे पुढील दिवसांत अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/zxJzHQAjK4U</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T132742.367.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-by-election-jayant-patil-meets-sharad-pawar-as-sunetra-pawar-declared-ncp-candidate-1640529.html</loc><video:video>
	<video:title>Baramati By-Election | शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T13:08:03+05:30</video:publication_date>
	<video:description>बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील हे पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हरओकवर दाखल झाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार होणार असून, ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसने स्वतःचा उमेदवार लढवण्याची भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाले आहेत. अपक्ष पक्षही काही प्रमाणात उमेदवारीच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. जयंत पाटील यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी पक्षाची बारामतीतील रणनीती आणि काँग्रेसच्या उमेदवारीसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राजकीय चर्चांमध्ये अधिक घडामोडी दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/tWmfs8aCODA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T130143.893.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/baramati-by-election-2026-sunetra-pawar-calls-uddhav-thackeray-political-talks-intensify-in-maharashtra-1640480.html</loc><video:video>
	<video:title>Baramati Election 2026 | मोठी अपडेट! सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T12:09:35+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये काल रात्री सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. तसेच वंचित आघाडीचे नेते महादेव जानकर यांनीही काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी घेण्यात आल्या. बारामतीसाठी 6 तर राहुरीसाठी 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गट तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/0UEeu4I0ztU</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T120040.476.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/nashik-dindori-tragedy-9-of-a-family-killed-after-car-falls-into-well-locals-allege-negligence-1640450.html</loc><video:video>
	<video:title>Nashik Car Accident | नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T11:33:23+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात काल रात्री एक भीषण अपघात घडला असून, विहिरीत कार कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचा ताबा सुटल्याने ती विहिरीच्या कठड्याला धडकली आणि थेट विहिरीत कोसळली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले. सुरुवातीला काही मिनिटे गाडी पाण्यावर दिसत होती, मात्र गाडीच्या काचा बंद असल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. प्रवाशांनी काचा फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच संपूर्ण गाडी पाण्यात बुडाली. घटनेनंतर सुमारे 20 मिनिटांनी अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार आणि दोरखंडाच्या सहाय्याने प्रयत्न केले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर गाडी बाहेर काढण्यात यश आले. गाडीत 8 जण होते, तर एक लहान मुलगी विहिरीत आढळून आली. सर्वांना बाहेर काढल्यानंतर 9 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त करत सांगितले की, संबंधित विहिरीबाबत त्यांनी दोन ते तीन वेळा तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर याच निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश व्यक्त केला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IeFKtycO</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T112459.470.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/lpg-gas-shortage-in-maharashtra-long-queues-continue-in-mumbai-nagpur-and-amravati-1640435.html</loc><video:video>
	<video:title>LPG Crisis | सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T10:57:09+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूर, अमरावती आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अजूनही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत. अनेकजण रिकामे सिलेंडर घेऊन एजन्सीबाहेर थांबलेले दिसत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी आपला क्रम राखण्यासाठी सिलेंडरला कुलूप लावून ठेवले असल्याचेही निदर्शनास आले आहे. नागपूरमध्ये परिस्थिती अधिक गंभीर दिसून येत आहे. गॅस गोडाऊनमधून सिलेंडरचे वितरण बंद असल्याचे सांगण्यात येत असतानाही नागरिक गोडाऊनबाहेर रांगा लावून उभे आहेत. तब्बल 17 दिवसांपासून लोक सिलेंडरसाठी प्रतीक्षा करत आहेत. गोडाऊनबाहेर ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले असून, ऑनलाइन बुकिंगसाठीही नंबर लागत नसल्याने ग्राहकांचा मनस्ताप वाढला आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यातही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा कायम आहेत. या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/16EpZMC9e6E</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T105148.065.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-anjali-damania-claims-17-calls-with-eknath-shinde-sparks-political-controversy-1640418.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?</video:title>
	<video:publication_date>2026-04-04T10:27:31+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदू अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात असताना या प्रकरणात नवे दावे समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचा दावा केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 17 वेळा फोनवरून संभाषण झाले आहे. यापैकी एका कॉलमध्ये सुमारे 21 मिनिटे चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व कॉल्स नॉर्मल मोबाईल फोनवरून झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार यांच्यासोबतही खरात याचे कॉल्स झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, खरात आणि शिंदे यांच्यातील संवाद नेमका कशासाठी झाला होता, याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/g7peDXdlsJk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-04T102527.843.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/gadchiroli-hostel-lpg-shortage-stove-crisis-1640122.html</loc><video:video>
	<video:title>Gadchiroli LPG Crisis | गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील बिकट परिस्थिती समोर!</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:25:40+05:30</video:publication_date>
	<video:description>एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहातील मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे 150 मुलींसाठी दररोज जेवण तयार केले जाते, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.  या अडचणीत भर म्हणजे लाकडाचीही कमतरता भासत असून, चुलीसाठी आवश्यक इंधन मिळवणे कठीण झाले आहे. स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धूर, उष्णता आणि वेळेच्या मर्यादेमुळे अडचणी येत आहेत. वेळेत अन्न तयार करणे अवघड होत आहे. त्यामुळे मुलींच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. आता प्रशासन यावर नेमके कोणते उपाय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/xOw6udJB2Fk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-18.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bacchu-kadu-booked-in-amravati-plot-case-bawankule-slams-unacceptable-politics-1640056.html</loc><video:video>
	<video:title>Chandrashekhar Bawankule | जीव घेण्याचा कट पूर्णपणे...बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T17:15:01+05:30</video:publication_date>
	<video:description>प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीत जिंकणं-हरणं हा भाग असतो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी एवढी लाचारी दाखवणे योग्य नाही. कोणावर हल्ला करण्याचा किंवा जीव घेण्याचा कट रचणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.” त्यांनी राजकारणात स्वस्थ स्पर्धा असावी आणि ज्याच्या नशिबात असेल तोच निवडून येतो, असेही स्पष्ट केले. दरम्यान, अमरावतीमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या भावावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.  भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला असून, या प्रकरणातील संबंधित नामकर्ण आवारे यांची शिर्डी पोलिसांकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली आहे. आवारे हे अशोक खरात यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान समता पतसंस्थेमध्ये आवारे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने सहा खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांमधून 2021 पासून सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मात्र, या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना आवारे यांनी कोणत्याही व्यवहारात आपला सहभाग नसल्याचा दावा केला आहे. “मी कोणताही व्यवहार केलेला नाही आणि खाते उघडताना माझी सहीदेखील नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या विरोधाभासी दाव्यांमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/jd5n9PqTosY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T170113.165.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-leaders-conflict-shivaji-garje-sunil-tatkare-verbal-clash-reason-1640084.html</loc><video:video>
	<video:title>NCP Leaders | राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्या शाब्दिक खडाजंगी, कारण...</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:26:32+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला आहे का? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे कारण, राष्ट्रवादीतील नाराजीनाट्या आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. अलीकडेच आमदार शिवाजी गर्जे आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या खडजंगीचे नेमके कारण काय?  अलीकडेच झालेल्या एका बैठकीत आमदार गर्जेंनी फोन न केल्यामुळे नव्या वदाला तोंड फुटलं, असं सागितलं जात आहे. त्याशिवाय आमदार गर्जे हे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याची चर्चादेखील रंगली आहे. या बाबतीत तटकरेंनी आधीही गर्जेंना समज दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याशिवाय प्रफुल पटेलांचं नावदेखील या नाराजीनाट्यात येत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/S1e0dJf3AHk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-17.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/kalyan-dombivli-municipal-clerk-harassment-case-marathi-news-video-1639941.html</loc><video:video>
	<video:title>KDMC News | महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, नंतर...</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:27:14+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यभरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अलीकडेच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ लिपिकाने एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या मागणीचं कारणही आरोपीने सांगितलं असून कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.  केडीएमसीतील या प्रकरणात सेटलमेंटसाठी वरिष्ठ लिपिकाने शरीरसुखाची मागणी केली असल्याचं समोर आलं आहे. महिलेने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.  हा घाणेरडा प्रकार डोंबिवलीतील सावळाराम संकूलातील असून संबंधित लिपिकाला निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. असे प्रकरण रोखण्यासाठी कठोर कारवाई करणं आता आवश्यक झालं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/MmCxt34-X24</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-16.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-trupti-desai-demands-action-over-alleged-black-magic-targeting-ajit-pawar-1639964.html</loc><video:video>
	<video:title>Trupti Desai On Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात खळबळ: अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?; तृप्ती देसाईंचा धक्कादायक संशय</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T15:49:44+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात असून, त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, अनेक राजकीय नेते आणि आमदार त्याला भेटत असल्याची माहितीही पुढे येत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दावा केला की, भोंदू अशोक खरातने दिवंगत नेते अजित पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, तसेच एका बड्या नेत्याचा फोटोही त्यामध्ये असल्याचा संशय व्यक्त केला. यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. “अजित दादा आता हयात नाहीत. त्यांच्या फोटोवर अशा प्रकारे कृती करणे चुकीचे असून, यामागील दोषींना शिक्षा झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार अंधश्रद्धेला कधीही बळी पडणारे नव्हते. तसेच, या प्रकरणात एका मोठ्या नेत्याचे नाव समोर येत असून, ते शरद पवार असू शकतात, अशी शंका देसाई यांनी व्यक्त केली. काही राजकीय स्वार्थासाठी काळी जादू, अघोरी पूजा करण्याचं प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/72WKqoEMETY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T154048.118.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-trupti-desai-repeats-allegations-against-shiv-sena-leader-neelam-gorhe-1639904.html</loc><video:video>
	<video:title>Trupti Desai | नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय? ते दोन्ही कार्यकर्ते...</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T14:12:07+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकचा ज्योतिष विद्या अवगत असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक आणि पैसे लुबाडण्याचे अनेक आरोप आहेत. भोंदू अशोक खरातला भेटायला अनेक नेते, राजकारणी आणि आमदार येत असल्याचेही समजते. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. देसाईंच्या मते, गोऱ्हे कोरोना काळाच्या आधीपासून नाशिकमधील हॉटेलात खरातशी भेटत होत्या आणि मंत्रीपदासाठी त्यांना समर्थनही दिले. मात्र गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप फेटाळून लावले, त्यांनी खरातला कधीही भेट दिली नसल्याचे सांगितले. तरीही तृप्ती देसाई यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, खरातप्रकरणी माहिती दिलेली दोन व्यक्ती एक नाशिकची आणि दुसरी पुण्याची असून, ती माहिती एसआयटी किंवा पक्ष नेते एकनाथ शिंदे यांच्या समोर सादर होईल. योग्य वेळ आली की सर्व पुरावे समोर येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/KWkwc46Agf0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T140944.332.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-rupali-chakankar-calls-anjali-damania-allegations-1639867.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat | रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे... अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:28:56+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एक नाव वारंवार घेतलं जात आहे ते म्हणजे &#039;रुपाली चाकणकर&#039;. अलीकडेच अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील 177 फोन कॉल्सची माहिती उघड केली आहे. यामध्ये त्यांनी आणखी एका बड्या नेत्याचे नाव उघड केले असून या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.  अंजली दमानियांच्या आरोपांनुसार, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे कॉल नेमके कशासाठी केले? असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अजिली दमानिया यांनी केला आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना तसेच SIT च्या प्रमुख अधिकाऱ्यांना पाठवल्याचही सांगितलं.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/bxK_OE4Il-c</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-14.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/controversy-erupts-over-chhatrapati-shivaji-maharaj-statue-in-anjan-village-solapur-two-groups-clash-1639874.html</loc><video:video>
	<video:title>Solapur Madha Controversy | अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; दोन्ही गटात संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T13:53:59+05:30</video:publication_date>
	<video:description>सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. परिसरात पोलिसांनी बॅरिकेटिंग करून सुरक्षा वाढवली आहे. दोन गट आमने-सामने आले असून, एका गटाचे प्रतिनिधी आणि ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी हा पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होईपर्यंत ठिय्या देण्याची घोषणा केली आहे. मात्र दुसऱ्या गटाने आक्रमक प्रतिक्रिया देत विरोध व्यक्त केला आहे. माढा तालुक्यातील अंजन गावात 31 मार्च रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा खेळोबा ट्रस्टच्या जागेत बसवला गेला होता. ट्रस्टने पुतळा हटवण्याची भूमिका मांडली आहे, तर पुतळा बसवलेली जागा PWD च्या अंतर्गत येते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत मतभेद निर्माण झाले. प्रशासनाने 1 एप्रिलच्या रात्री पुतळा काढण्यासाठी क्रेन आणली, परंतु पुतळा बसवणाऱ्या गटाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आले. त्यानंतर 2 एप्रिलला पुतळा बसवणाऱ्या गटाचे प्रतिनिधी बाळराजे आवारे पाटील यांनी कॉर्नर सभा घेत पुतळा हटवणार नाही, अशी भूमिका ठामपणे मांडली, तर लक्ष्मण हाके यांनी त्याच दिवशी पुतळा स्थलांतरित करावा अशी भूमिका मांडली. दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यासह दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनांमुळे अंजन गावात राजकीय आणि सामाजिक तणाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/csZooq2uufQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T133629.391.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/kishori-pednekar-manache-shlok-schools-mumbai-mim-opposes-proposal-debate-1639841.html</loc><video:video>
	<video:title>Kishori Pednekar | मुंबईतील शाळांमध्ये &#039;मनाचे श्लोक&#039; सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये जुंपली</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:29:59+05:30</video:publication_date>
	<video:description>उद्वव बाळासाहेब पक्षातील (UBT) प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मुंबईतील शाळांसंदर्भातील प्रस्तावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पेडणेकरांच्या प्रस्तावानुसार मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याची मागणी केली जात होती. मात्र आता यावर (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) MIM तीव्र विरोध दर्शवला आहे.  यासंदर्भात MIM पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी &#039;धर्माधारित नव्हे, तर संविधानाचे शिक्षण द्या&#039; अशी मागणी केली आहे. या मागणीवर किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केले की हे धर्माधारित किंवा हिंदूंचे धार्मिक श्लोक नाही. हे सर्व धर्मातील मुलांवर चागल्या संस्कारासाठी उपयुक्त ठरेल. किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावावर 9 तारखेला BMCमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर आता 9 तारखेला होणाऱ्या चर्चेत नेमकं काय घडेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/K87ykIPYK5k</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-12.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-trupti-desai-alleges-100-fake-accounts-for-money-laundering-demands-sit-probe-1639845.html</loc><video:video>
	<video:title>Trupati Desai on Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T13:05:01+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाला आता अधिकच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांनी सांगितले की, समता नागरी पतसंस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक बनावट खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरात यांचेच नाव असल्याचा दावा त्यांनी केला. “या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार काही लोकांच्या मदतीने करण्यात आला,” असा आरोप त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, संबंधित खात्यांसाठी काही लोकांनी स्वतःची ओळखपत्रे, आधारकार्ड वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात काही नातेवाईक किंवा संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करत, “कोणत्याही व्यक्तीचा यात सहभाग असेल, त्याची चौकशी एसआयटीमार्फत होऊन सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे,” अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/4N8xdTOlaio</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T130029.361.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-eknath-shinde-over-corruption-in-mumbai-municipal-tenders-1000-crore-deals-cancelled-1639758.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut On Eknath Shinde | शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T12:58:05+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई महापालिकेतील प्रशासकीय कारभाराच्या काळात काढण्यात आलेल्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या टेंडरला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, “भ्रष्टाचारमुक्त मुंबई” हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी या प्रकरणावरून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “प्रशासकीय काळात महानगरपालिकेचा कारभार नगरविकास मंत्र्यांकडे असतो. त्या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यामुळे त्या काळातील प्रशासन त्यांच्या नियंत्रणाखाली होते,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. “महानगरपालिकांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली,” असा दावा त्यांनी केला. दरम्यान, एक हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे टेंडर भ्रष्टाचाराच्या संशयावरून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्तांचे कौतुक केले. “या निर्णयाबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. या घडामोडीमुळे मुंबई महापालिकेतील कामकाज आणि मागील काळातील निर्णयांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IzzHYYj9MNg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T123211.178.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/unseasonal-rain-alert-mumbai-pune-next-24-hours-high-alert-1639743.html</loc><video:video>
	<video:title>Unseasonal Rain Alert Mumbai | मुंबई, पुण्यावरही &#039;अवकाळी&#039;ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:30:45+05:30</video:publication_date>
	<video:description>भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आता मुंबई, पालघरसारख्या शहारांनासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे ठऱणार आहेत. काल विविध राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले.  या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मार्च महिन्यापासूनच सुरूवात झाली पण पाऊस काही थांबत नाहीये.  उत्तर मध्य कोकणात मध्यम तसंच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आजही राज्यात पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काही भागात आजही गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे राज्याभरतील विविध भागात पुढील 24 तास हवामानाच्या अंदाजाने खूप महत्त्वाचे ठरतील.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/GwU-UK9S7A4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-10.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-claims-25-30-mlas-from-shinde-and-ajit-pawar-camps-may-join-bjp-amid-court-delay-1639735.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | संजय राऊतांचा मोठा दावा शिंदे- अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर? सुप्रीम कोर्टाच्या विलंबावरून आरोप</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T10:51:08+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले आहे. राऊत यांनी म्हटले की, या आमदारांसमोर भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमकही रंगली. सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत, “स्वतः आपल्या पतीच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीने इतरांना निष्ठेचे धडे देऊ नयेत,” असा टोला लगावला. तर राऊत यांच्या या दाव्यामागे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा संदर्भ दिला आहे. शिवसेना संदर्भातील प्रकरणावर 1 एप्रिल रोजी सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सुप्रीम कोर्ट यांनी ही सुनावणी पुढे ढकलत 23 एप्रिलची तारीख दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका करत त्यांना “चोर” म्हंटलं आणि सरन्यायाधीशांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही केला. शिवसेनेच्या खटल्याला जवळपास चार वर्षे लोटली असून, अद्याप अंतिम युक्तिवादाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. “सतत मिळणाऱ्या तारखांमुळे आमदारांमध्ये नाराजी वाढत आहे. या विलंबामुळेच शिंदे आणि अजित पवार गटातील आमदार वैतागून अखेरीस भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतील,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/S4YN2nyDBM0</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T095850.284-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-praful-patel-meeting-delhi-discussion-ncp-political-updates-1639721.html</loc><video:video>
	<video:title>DCM Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात तासभर चर्चा, दिल्लीतील बैठकीत नेमकं काय घडलं?</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:32:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात अलीकडे मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेलालंची भेट घेतली. दिल्लीतील या भेटीत तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. भेटीत नेमकं काय घडलं?  सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेलांची चर्चा सुरु असताना पार्थ पवारही उपस्थित होते. काल पहाटेपासूनच सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रफुल पटेल उपस्थित नव्हते. यावरुन चर्चा रंगल्याचं सांगिलं जात आहे तसेच या भेटीत सध्याच्या राष्ट्रवादीतील घडामोडींवरही चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या भेटीचा नेमका तपशील समोर आलेला नाही. एकूणच राष्ट्रवादीतील नाराजीनाट्या आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. सुनेत्रा पवार यांनी काल राष्ट्रवादीलतील खासदार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/XK1BQH4O3yI</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-8.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sunetra-pawar-upset-with-praful-patel-and-sunil-tatkare-over-election-commission-letter-1639700.html</loc><video:video>
	<video:title>Special Report | NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी, निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे वाद वाढला</video:title>
	<video:publication_date>2026-04-03T10:03:53+05:30</video:publication_date>
	<video:description>अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नाराजीची झलक निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातही दिसून आली आहे. संबंधित पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर ‘अध्यक्षा’ आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर ‘खजिनदार’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांसमोर कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, हे पत्र प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानंतर लिहिले गेले आहे. त्या पत्रामध्ये प्रफुल पटेल यांना ‘राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष’ म्हणून अध्यक्षांचे अधिकार देण्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे या घडामोडींना आणखी राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, पक्षातील अंतर्गत तणाव वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/AhGB_AbpewQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-03T095850.284.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/parbhani-godavari-river-pollution-sewage-rituals-in-contaminated-water-1639387.html</loc><video:video>
	<video:title>Parabhani Godavari | परभणीजवळच्या गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यातच धार्मिक विधी</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:33:16+05:30</video:publication_date>
	<video:description>सध्या राज्यभरात वायू प्रदुषणाप्रमाणे जल प्रदुषणाचेही प्रमाण खूप वाढत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून नदीपात्रातील प्रदुषण एका प्रकारे नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळच आहे. अलीकडे गंगाखेड येथील गोदावरी पात्रचे काही फुटेज समोर आले आहेत. गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात कशी अडकलीय, हे या दृश्यांवरून स्पष्ट दिसून येतंय.  गोदावरी नदीला धार्मिक दृष्या खूप महत्त्वाचं मानलं जात तसेच या गोदावरी पात्राला नदीची नाभी असं देखील संबोधलं जातं. परभणीतील गंगाखेड शहरापासून काही अंतरावर खेड परिसरात गोदावरीचं हे बिकट रूप बघायला मिळतंय. शहरातुन येणाऱ्या सांडपाण्यामुळे या नदीपात्राला नाल्याचं रुप आलं आहे. सणासुदीला नागरिकांना याच दुषित पाण्यात पुजाविधी कराव्या लागतात.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/8gaEzrbvUls</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-7.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/parth-pawar-defends-praful-patel-and-sunil-tatkare-amid-ncp-internal-row-1639401.html</loc><video:video>
	<video:title>Parth Pawar | निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात; वरिष्ठ नेत्यांच्या समर्थनार्थ भूमिका</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T17:01:35+05:30</video:publication_date>
	<video:description>माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्ष ‘हायजॅक’ केला जात असल्याचा आरोप यापूर्वीच करण्यात आला होता. त्यानंतर हे पत्र समोर आल्यानंतर विविध दावे आणि अटकळींना सुरुवात झाली आहे. या सर्व घडामोडींवर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील ट्विटद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. तसेच, निराधार बातम्या आणि तर्क-वितर्कांवर आधारित चर्चांमुळे या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असून, अशा नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे दुर्दैवी असल्याचेही पार्थ पवार यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/mL_500iCdvk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T165437.383.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/unseasonal-rain-hits-pune-dark-skies-strong-winds-disrupt-daily-life-1639378.html</loc><video:video>
	<video:title>Pune Unseasonal Rain | पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा, नागरिकांची धावपळ</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T16:43:11+05:30</video:publication_date>
	<video:description>पुण्यात अचानक अवकाळी पावसाने जोर धरला असून शहरातील विविध भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि दाट ढगांमुळे वातावरण पूर्णतः अंधारमय झाले आहे. दुपारी तीन वाजल्यानंतरही संध्याकाळसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून शहरात पावसाचा जोर कायम असून, अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम म्हणून हा अवकाळी पाऊस होत असल्याचे सांगितले जात आहे. या पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसण्याची शक्यता आहे. सध्या गहू आणि हरभऱ्याची काढणी सुरू असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ZhOiBRxcDsE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T162652.192.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/pune-crime-news-nashik-crime-school-van-case-minor-girls-safety-concern-1639346.html</loc><video:video>
	<video:title>Nashik News | नाशिक पुन्हा हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना...</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:33:59+05:30</video:publication_date>
	<video:description>नाशिकमध्ये एका खासगी स्कूल व्हॅन चालकानं नऊ मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. चालक मुलींना बसमध्ये चढवताना आणि उतरवताना अयोग्य स्पर्ष करत होता. अखेर भीतीपोटी सर्व मुलींनी व्हॅनमध्ये जाण्याचा नकार दिल्याने सर्व प्रकार उघड झाला.  दुसरीकडे पुण्यात जन्मदात्या पितानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मुलगी घरी एकटी असताना वडिलानेच तिच्याबर बळजबरी केली. अखेर मुली धाडस दाखवत पोलीसांत तक्रार केली. तक्रारीनंतर पिंपरी चिचवड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9Y9FgkZltLY</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-5.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/shivaji-maharaj-statue-controversy-triggers-protest-and-heavy-police-deployment-in-solapur-1639352.html</loc><video:video>
	<video:title>Solapur | सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन, शौर्य प्रतिष्ठानची स्थलांतराची मागणी</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T16:01:16+05:30</video:publication_date>
	<video:description>सोलापूर जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यावरून उफाळलेल्या वादाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे हे आंदोलकांच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने एकवटले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे आंदोलन सुरू असताना धनगर समाजाकडून घोषणाबाजीही करण्यात येत आहे. शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की, श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारात मध्यरात्री कोणतीही अधिकृत परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. काही समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शौर्य प्रतिष्ठानने स्पष्ट केले की, त्यांचा विरोध पुतळ्याला नसून तो उभारण्यात आलेल्या जागेला आहे. देवस्थानच्या प्रवेशद्वारावरील ही जागा असल्याने पुतळा योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/BxmkiSBR</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T155506.529.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-case-major-update-rupali-chakankar-sister-name-revealed-1639298.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat । अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समोर</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:34:59+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. अलीकडेच त्याचा बँकेसंबंधी नवा करारनामा उघड झाला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येतंय.  भोंदूबाबा अशोक खरातचं बँकेत एक दोन नाही तर 100 पेक्षा जास्त खात्यांवर नॉमिनी म्हणून नाव आहे. अनेकांचे आधार कार्ड, पेन कार्ड घेऊन तो स्वत:च कोट्यावधींचे व्यवहार करायचा. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये त्याचं एक खात रुपाली चाकरणरांच्या बहिणिच्या नावावरही आहे. अनेकांच्या खात्याचे नंबरही त्याच्याकडे होते. अशोक खरातच्या एकामागून एक उघड होणाऱ्या कारनाम्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकरांचं नाव या प्रकरणात प्रामुख्याने घेतलं जात आहे करण चाकणकरांचे खरातसोबतचे अनेक फोटो व्हायरल होतं असून त्या खरातच्या संस्थेचाही भाग होत्या.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9-i7r5WyUj4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-4.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/unseasonal-rains-in-latur-cause-major-damage-to-agriculture-crops-damaged-1639214.html</loc><video:video>
	<video:title>Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:35:39+05:30</video:publication_date>
	<video:description>लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्‍यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले.  महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. लातूरमधील शेत मालकाने सांगितले की, 9 लाख रुपये खर्च करुन 10 एकर जमीनीवर कांदा पिक लावलं होतं मात्र सलग तीन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिठीमुळे सगळंच्यासगळं पिक उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना यंदा 30 टन इतकं उत्पादन होण्याची अपेक्षा होती मात्र अवकाळीमुळे 30 किलो पीकदेखील उरलेलं नाही. बळीराजकडे आता नष्ट झालेलं पिक कापणीचेही पैसे नाहीत. शेतकऱ्यांवर अगदी कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/8IeaoDD9l8g</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-3.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bhondu-kharat-case-intensifies-sit-seeks-7-day-police-custody-amid-sexual-abuse-allegations-1639264.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat Case Hearing | महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले; काय काय घडलं कोर्टात?</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T14:34:10+05:30</video:publication_date>
	<video:description>अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे, रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, 14 दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक महत्त्वाचे अँगल समोर आले आहेत. भोंदू खरात प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झालेला असून, सर्व बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचेही त्यांनी कोर्टासमोर नमूद केले. कोर्टात एका पीडितेने धैर्य दाखवत तक्रार दिली. यावर सरकारी वकिलांनी विचारले की, “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” तर खरातने कोर्टासमोर हात जोडले, “मला काही सांगायचे नाही,” असं त्याने कोर्टाला सांगितलं. भोंदू खरात प्रकरणात तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला असून, भोंदू खरातच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. या प्रकरणात आरोपीने फक्त आर्थिक व्यवहारच नाही, तर लैंगिक अत्याचार आणि अघोरी, विकृत कृत्येही केली असल्याचा आरोप आहे. एसआयटीकडून भोंदू खरातसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली. विशेष म्हणजे, सर्वात महत्त्वाचा तपास म्हणजे आरोपीने ज्या महिलांसोबत लैंगिक अत्याचार केले त्याचा तपास प्राधान्याने केला जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/cn9ehZCv</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T142518.504.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-internal-tension-sunetra-pawar-avoids-comment-on-letters-to-election-commission-1639213.html</loc><video:video>
	<video:title>NCP | Maharashtra Politics | प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला पाठवलेल्या घटनांवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T13:29:05+05:30</video:publication_date>
	<video:description>अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होईल असे संकेत मिळत होते. पण दादाच्या पक्षातच आता पक्षातच आता धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दोन घटना निवडणूक आयोगाकडे का पाठवल्या? असा प्रश्न विचारला आहे. यावर सुनेत्रा पवार यांना सवाल करण्यात आला. मात्र, त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असून, पत्रकारांनी प्रफुल पटेलांच्या प्रश्नासंदर्भात विचारल्यावर त्यांनी बोलणे टाळले. कालपासून सुरू असलेल्या चर्चेनुसार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांसंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं आहे. त्यात पक्षाकडून दोघांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. यावर प्रश्न विचारला असता, सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/9zsj6Ai-Q4w</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T132659.881.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/clash-erupts-in-anjan-village-solapur-over-statue-installation-police-deployed-1639167.html</loc><video:video>
	<video:title>Solapur | सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव, गावात छावणी तैनात</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T12:32:17+05:30</video:publication_date>
	<video:description>सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजन गावात महापुरुषांच्या पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. काल रात्री काही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर पोलीसांनी आंदोलकांना हुसकवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज अंजन गावात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. एका गटाने पुतळ्यासमोर तर दुसऱ्या गटाने मंदिराच्या आवारात बसून घोषणाबाजी सुरू केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांना हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली. पोलिस प्रशासनाने आधीच जमावबंदीचे आदेश जारी केले असून, संबंधित सूचना दिल्या आहेत. तरीसुद्धा दोन्ही गट आजही जमले आहेत. कायदा व सुव्यवस्थेची तक्रार उद्भवू नये यासाठी पोलिसांनी गावात छावणी तैनात केली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/P2UpE5Z-s9w</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T122320.991.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/hanuman-jayanti-2026-hanuman-jayanti-celebration-at-nashik-anjaneri-temple-1639137.html</loc><video:video>
	<video:title>Hanuman Jayanti 2026 | राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकमधील अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:36:34+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच नाशिक येथील अंजनेरी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. अंजनी पुत्र हनुमान हे प्रभू रामाचे परम भक्त म्हणून पूजीले जातात. हनुमान हे फक्त भगवान रामांचे परमभक्त म्हणूनच नाही तर अपार शक्तीचे धनी आणि संकटमोचन म्हणून ओळखले जातात.  हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी मंदिरावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मंदिरात लहानसा पाळणा तयार करण्यात आला असून बाल हनुमंताचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. मंदिरात आलेल्या भाविकांना केळी, बुंदी, पंजिरीचा प्रसाद दिला जात आहे. या प्रसादाला आज विशेष महत्त्व आहे. नाशिकसह राज्यातील इतर भागांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून तर ज्येष्ठ मंडळी परिसराजवळच्या मंदिरातील भजन कीर्तन, रामलीला अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहेत. एकूणच राज्यभरातील वातावरण भक्तीमय झालं आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/PsFTWnIYG84</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-1.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-supreme-court-and-election-commission-over-delayed-hearings-1639130.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Press | हा आयोग चोर आहे... संजय राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर खोचक टीका</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T11:47:45+05:30</video:publication_date>
	<video:description>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि निशाणी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पन्यायालयीन प्रक्रियेवर तोंडसुख घेतल्यासारखे वागले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खटल्यांवर सुनावणी पूर्ण होत नाही. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, पण अशा संवैधानिक पेचाच्या प्रसंगातही सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होतो. कोणाचा दबाव आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. “शिवसेनेचा खटला शोवसेना पक्ष या संदर्भातला खटला चालवू नये, यासाठी आमच्यावर दबाव आहे. सरन्यायाधीशांनी हिमतीने हे स्पष्ट करावे,” असंही ते म्हणाले. तसेच, त्यांनी देशातील निवडणूक आयोगावर थेट टीका करत म्हटले की, “हा अयोग चोर आहे.” या वक्तव्यांमुळे निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/ikmynHIi</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T113738.516.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-claims-ajit-pawar-faction-may-merge-with-bjp-sparks-political-debate-1639096.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut Press | अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर; बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T10:59:27+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असून सुनेत्रा पवार या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांचे सहकारी होते, मात्र नव्या संघटनात्मक रचनेत ते सुनेत्रा पवार यांचे सहकारी असतीलच असे नाही. तसेच, दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याची गरज काय?, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांबाबत त्यांनी कोणाला कोणती पदे दिली, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पुढील काळात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल, तसेच शिंदे गटातील काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/SC8b7hZ6mxs</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T105535.303.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ncp-merger-row-sunil-tatkare-changes-stand-within-two-months-1639091.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T10:48:28+05:30</video:publication_date>
	<video:description>राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाचा मुद्दा हा स्थानिक निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे तटकरे सांगत होते. मात्र, आता त्यांनी या विषयावर वेगळेच विधान करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तटकरे यांनी अवघ्या दोन महिन्यांत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी, अजित पवार यांच्या बैठकीत विलिनीकरणाची चर्चा झाली असल्यास त्याचे ठोस पुरावे सादर करावेत, असे आव्हान तटकरे यांनी दिले होते. तसेच, अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या प्रक्रियेत बदल होऊ शकले असते, असेही ते म्हणाले होते. राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे विलिनीकरणाचा निर्णय बदलण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, अजित पवार यांनी विलिनीकरणाबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, असेही काही नेते त्यांच्या निधनानंतर सांगत होते. त्यामुळे, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का?, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पुढील राजकीय दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/-CXg1qkItlQ</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T104619.105.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/jain-monk-padmasagar-faces-backlash-over-controversial-historical-claims-in-maharashtra-1639072.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध</video:title>
	<video:publication_date>2026-04-02T10:38:36+05:30</video:publication_date>
	<video:description>इतिहासासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात जैन समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. त्यांच्या दाव्यांना अनेक जैन मुनींनी उघडपणे विरोध करत हे विधान निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींनी केला आहे. पद्मसागर यांनी केलेल्या दाव्यांमध्ये महाराणी ताराबाई जैन होत्या, असा उल्लेख असून हा दावा आता वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे, अनेक जैन मठांनीही हा दावा फेटाळून लावत पद्मसागर यांच्या वक्तव्यांवर टीका केली आहे. इतक्यावरच न थांबता पद्मसागर यांनी मेवाडच्या कुर्मादेवी जैन होत्या, महात्मा गांधी यांच्या आई जैन होत्या, तसेच मराठी भाषेची निर्मिती एका जैन व्यक्तीने केली, असेही दावे केले आहेत. “जैन हेच खरे मराठी” असे विधानही त्यांनी केले असल्याचे समोर आले आहे. या सर्व वक्तव्यांमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/kC6mloR5-ks</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-02T103335.052.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-deputy-cm-sunetra-pawar-heads-to-delhi-key-nda-meetings-likely-amid-political-developments-1638799.html</loc><video:video>
	<video:title>Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार?</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T17:52:08+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आज रात्री त्या नवी दिल्ली येथे दाखल होणार असून उद्या त्या NDAमधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही नेत्यांवर दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटींतून पुढील रणनीती ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/p9JuYvQQp3w</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T173747.566.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-minister-narhari-zirwal-absent-from-cabinet-meeting-political-speculation-intensifies-1638761.html</loc><video:video>
	<video:title>Aditi Tatkare | झिरवळांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T17:05:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आज झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. दरम्यान, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री नरहरी झिरवाळ अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले. पक्षांतर्गत किंवा अशा कोणत्याही प्रकारची चर्चा आज झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवाळ यांना संबंधित प्रकरणाबाबत योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यासोबतच, संबंधित व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे योग्य तो निर्णय घेतील, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/5KXSHtd9</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T170151.504.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/raigad-mns-agitation-on-hindi-signboards-and-heavy-toll-1638763.html</loc><video:video>
	<video:title>Raigad MNS Andolan | हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...</video:title>
	<video:publication_date>2026-04-05T14:37:19+05:30</video:publication_date>
	<video:description>मुंबई गोवा महामार्गावरील अनेक सूचना फलक तसेच दिशा दर्शक फलक हिंदी भाषेतून लावलेले आहेत. या वादावर मनसे सैनिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. या वेळी मनसेचे उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकुर यांनी शहर परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना संदीप ठाकुर यांनी सांगीतले की, &quot;आमचा हिंदी भाषेला विरोध नाही मात्र येथे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला कोपऱ्यात ठेवले जात आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही.&quot; तसेच त्यांनी या महामार्गावरील अवजड वाहनांविषयीही भाष्य केले. इतकेच नाही तर महामार्ग सूरु होण्याआधीच टोल बसवले आहेत यावर देखील मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या वादावर रायगड शहर परिवहन विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/umnt3OOPVP4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/bhimrao-gawali">भीमराव गवळी</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/unseasonal-rains-ravage-crops-across-maharashtra-farmers-face-heavy-losses-1638664.html</loc><video:video>
	<video:title>Crop Loss | अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T16:12:35+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरत नाही तोच यंदाच्या अवकाळी पावसाने त्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे. परभणी जिल्ह्यात आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या असून गावरान आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील त्रिद्दी परिसरातही आंबा पिकाला फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील हळद पिक अवकाळी पावसामुळे भिजले असून अर्धापूर तालुक्यात हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि बागलाण पट्ट्यात अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे आणि फळबागांचे मोठे नुकसान केले आहे. सटाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साखरी येथे पावसासोबत गारपीट झाल्याने कांदा, बाजरी, गहू आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/EJ-F37f1sXc</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T155234.340.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/chaitra-shuddha-pournima-grand-jotiba-festival-celebrated-with-palakhi-procession-and-traditional-rituals-at-kedarlang-1638589.html</loc><video:video>
	<video:title>Kolhapur Jotiba | चैत्र शुद्ध पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T14:19:16+05:30</video:publication_date>
	<video:description>आज चैत्र शुद्ध पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबा यांचा मुख्य दिनोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने केदारलिंगमध्ये ज्योतिबाची सालंकी पूजा पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. या दिवशी ज्योतिबाला शाही पोशाख आणि अलंकार परिधान करून सजवण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी सकाळपासून सुरू झाले आहेत. पहाटे 5 ते 6 या वेळेत शासकीय अभिषेक करण्यात आला, तर 7 ते 8 या वेळेत देवाची सरदारी पूजा पार पडली. साडे 10 ते 12 या वेळेत देवाची धूप आरती पार पडली. एक नंतर देवाच्या सासन गाठीच्या क्रमांकांची पूजा शासकीय कर्मचाऱ्यांच्या हस्ते पार पडली आणि त्या क्रमांकाला प्रारंभ देण्यात आला. संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे, तर साडेपाच वाजता तोफेची सलामी देण्यात येईल. पालखी सोहळा 5 वाजून 34 मिनिटांनी एमआयकडे प्रस्थान केला जाईल. यात्रेत भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला असून, मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात येत आहे. तसेच, भक्तांना चांगभलं गजराचा अनुभव मंदिराच्या आवारात अनुभवायला मिळत आहे. ही पारंपरिक यात्रा आणि धार्मिक विधी दख्खनच्या राजा ज्योतिबा यांच्या भक्तांसाठी आनंदाची अनुभूती ठरत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/0U7yDBsg3D4</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T141140.806.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/narahari-zirwal-skips-pre-cabinet-and-cabinet-meetings-amid-viral-video-row-resignation-buzz-grows-1638543.html</loc><video:video>
	<video:title>Narhari Zirwal | व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित? चर्चांना उधाण</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T13:41:46+05:30</video:publication_date>
	<video:description>व्हायरल क्लिपमुळे वादात सापडलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. याशिवाय बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईल यांनीही बैठकीला पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते. या घडामोडींमुळे झिरवळ यांचा राजीनामा घ्यावा लागेल की पक्ष त्यांना अभय देईल, यावर जोरदार चर्चा रंगली आहे. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, परंतु झिरवळ या बैठकीलाही अनुपस्थित होते. प्री-कॅबिनेट बैठकीत प्रामुख्याने झिरवळ यांच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा झाली आणि पक्षाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विरोधकांकडून झिरवळ यांचा राजीनामा मागितला जाणार आहे, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चाही सुरू आहे. मंत्रिमंडळ आणि पक्षाच्या कॅबिनेट बैठकीला झिरवळ अनुपस्थित राहिल्यामुळे आगामी राजकीय परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/Q3C14QfUoCg</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T130531.709.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/bhondu-baba-ashok-kharat-remanded-to-14-day-judicial-custody-in-nashik-sit-to-continue-interrogation-1638507.html</loc><video:video>
	<video:title>Ashok Kharat Case Big Update | आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; चौकशी सुरू</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T12:30:00+05:30</video:publication_date>
	<video:description>राज्यात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत संपल्यावर त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एसआयटीच्या पथकाने भोंदू खरातला घेऊन नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. याआधी पोलीस कोठडीमध्ये ठेवलेल्या खरातला एसआयटीकडून कोठडीची मागणी देखील करण्यात आली होती. सरकारी वकील शैलेंद्र बागले यांनी युक्तिवाद सादर केला, सुनावणी झाली आणि अखेर न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केली. या कालावधीत एसआयटी भोंदू खरातची चौकशी पुन्हा करणार आहे. एकूणच बघितलं तर, अशोक खरात त्याच्यावरचे गुन्हे जे आहेत ते वाढतच चालले आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/uGVoocTgCPE</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T122000.147.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/rahuri-by-election-2026-akshay-kirdile-gets-bjp-ticket-after-shivajirao-kirdiles-demise-1638493.html</loc><video:video>
	<video:title>Rahuri Vidhan Sabha | अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी; लढत चुरशीची होणार?</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T12:00:22+05:30</video:publication_date>
	<video:description>राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून केली होती. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले भाजपकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील 2026 च्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुरुवातीपासूनच या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांनाच तिकीट मिळेल असं सांगितलं जात होतं. त्यानुसा अखेर भाजपने त्यांना तिकिट दिले आहे. आता वडिलांच्या जागी अक्षय कर्डिले निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कर्डिले जागा राखतात की गमावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांनी अजून राहुरीचा उमेदवार घोषित केलेला नाही. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे राहुरीतील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/IXvG4_oeu_k</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T115117.725.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/sanjay-raut-slams-maharashtra-government-over-controversial-tararani-remarks-warns-against-forced-conversion-1638477.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut UNCUT | सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... कारण ते... संजय राऊत असं का म्हणाले? काय आहे वाद?</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T11:38:46+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराणी ताराराणी यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वतःला मराठी किंवा मराठा समजतात, पण त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराराणी यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला. तरीही त्यांनी साधा निषेधही व्यक्त केला नाही.” धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आणला आहे, पण तुम्ही आमच्या ताराराणींचे जबरदस्तीने धर्मांतर करत आहात. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे.” तसेच त्यांनी सवाल उपस्थित करत विचारले की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी असलेल्या झुंजार वीरांगना ताराराणी यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? यामागे नेमके काय षडयंत्र आहे?” राऊत यांनी पुढे टीका करत म्हटले की, “आमचे राजे, महाराजे आणि महाराणी यांना परस्पर जैन ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही विचारधारा किती विकृत पातळीवर गेली आहे, हे यातून दिसते. मराठा संघटना आणि मराठी अस्मितेचे पुरस्कर्ते आता कुठे आहेत?” ताराराणींबाबत अशा प्रकारचे वक्तव्य केवळ निषेधापुरते मर्यादित न ठेवता ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते त्या ठिकाणी उपस्थित होते, पण त्यांनी साधा शब्दही उच्चारला नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहित नसतील; त्यांनी ‘ताराबेन’ असे ऐकले असेल. मात्र त्या ताराराणी आहेत, हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत,” असे राऊत म्हणाले. शेवटी, “शूरवीर आणि राष्ट्रसंरक्षक हे महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आहेत,” असे सांगत राऊत यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/d77mNFY8</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T113012.164.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/controversy-over-tararani-remark-sanjay-raut-slams-jain-monk-nayan-padsagar-targets-maharashtra-government-1638462.html</loc><video:video>
	<video:title>Sanjay Raut On Jain Muni | ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; संजय राऊतांचा जैन मुनींवर आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T11:15:23+05:30</video:publication_date>
	<video:description>महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय नेत्यांसह अनेक स्तरांतून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना जैन मुनींच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत टीका केली. “या जैन मुनींना असे वक्तव्य का करावेसे वाटले? कदाचित त्यांच्या परंपरेत शूरवीर किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे,” असा टोला राऊत यांनी लगावला. राऊत पुढे म्हणाले की, महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरसेनापती होते. “मग हंबीरराव मोहिते जैन होते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ताराराणी यांचा जन्म हिंदू मराठा कुळात झाला असून त्यांनी शस्त्रधर्म पाळत राज्य आणि धर्मरक्षणासाठी तलवार हाती घेतली, असेही राऊत यांनी अधोरेखित केले. दरम्यान, राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही टीका करताना राऊत म्हणाले की, “सध्याच्या फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या राजवटीत महाराष्ट्राचे वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/YwiLQ5tS3Sk</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T110751.259.jpg</video:thumbnail_loc></video:video></url><url><loc>https://www.tv9marathi.com/videos/ashok-kharat-fraud-case-wife-kalpana-kharat-missing-arrest-likely-soon-in-shirdi-land-scam-1638439.html</loc><video:video>
	<video:title>tv9 Marathi Special Report | अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?, लवकरच अटक होण्याची शक्यता</video:title>
	<video:publication_date>2026-04-01T10:51:43+05:30</video:publication_date>
	<video:description>भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्याची पत्नी कल्पना खरात सध्या घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी कल्पना खरातलाही अटक करण्याची तयारी सुरू केली असून तिचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात केवळ खरात कुटुंबच नव्हे, तर काही डॉक्टर, सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर्स देखील एसआयटीच्या रडारवर असल्याचे समजते. शिर्डी येथील जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, कल्पना खरात आणि अशोक तांबे यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी कल्पना खरातला बेड्या ठोकल्या जाऊ शकतात.</video:description>
<video:category>Videos</video:category>
<video:tag></video:tag><video:player_loc allow_embed="yes">https://www.youtube.com/embed/gjFwNLxAmwA</video:player_loc>
	<video:width>480</video:width>
	<video:height>270</video:height>
	
	<video:family_friendly>yes</video:family_friendly>
	<video:uploader info="https://www.tv9marathi.com/author/harshada-gaikwad">Harshada Gaikwad</video:uploader><video:thumbnail_loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/04/New-Project-2026-04-01T101658.918.jpg</video:thumbnail_loc></video:video></url></urlset>