शिरूर तालुक्यातील कोंढापुरी तलाव कोरडा पडल्याने रांजणगाव गणपती, शिक्रापूर आणि परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.