सातारा शहरातून कास पठाराकडे जाणाऱ्या अदालत वाडा, समर्थ मंदिर बोगदा या रस्त्यावर सातारा नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली असून, या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेली घरे, दुकाने टपऱ्या हटवल्यामुळे आता या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीला पूर्णविराम मिळाला आहे.