बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.. आणि त्यामुळे रुसलेल्या वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी ग्रामीण भागात असलेली धोंडीची जुनी परंपरा जपत शेतकऱ्यांनी विठुराया चरणी साकडे घातले आहे.