बीडच्या आष्टी तालुक्यातील तरुण शेतकरी अंगद जगताप यांनी ६० गुंठे कोरडवाहू जमिनीवर २५ टन द्राक्षांचे विक्रमी उत्पादन घेऊन दुष्काळावर मात केली आहे.