भंडारा शहरातील शास्त्री चौक ते टाकळी दरम्यान रस्ता कामात मुख्य जलवाहिनी फुटली आहे. यामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी नाल्यात वाहून जात असून, परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.