सध्या येवला तालुक्यातील शेतात सर्वत्र कोळपणीची लगबग सुरू आहे पिकांमधील तण काढणे आणि जमिनीची मशागत करणे या दृष्टीने कोळपणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते