संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी हा सामना खेळवण्याच्या निर्णयाला सरकारची निर्लज्जता असल्याचे म्हटले आहे. यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केलाय