जळगाव जिल्ह्यात वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र यावर्षी वांग्याच्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचं चित्र आहे. लावलेला खर्चही निघणं शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.