आंबेजोगाई शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला बीड जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक शेतात वाळून जात आहे शेतकऱ्यांच्या जनावरांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.