बीड तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने उन्हाळी बाजरी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने बाजरी जमीनदोस्त झाली आहे तर गाराचा मारा बसल्याने आणि पावसाच्या पाण्याने पिकावर बुरशी चढली आहे. या नुकसानामुळे बळीराजा संकटात आला आहे.