आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुण्याच्या ग्रामीण भागात लाकडाची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातल्या लाकडाच्या वखारीमध्ये सरपण घेण्यासाठी नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या आहेत.