धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 84 टक्के पाऊस झाला आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन जुलै ते सप्टेंबरसाठी विशेष टंचाई आराखडा तयार करण्याच्या पाणी पुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.