अस्वलाच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं. मात्र वनविभागाने तब्बल 18 तास शोधमोहीम राबवली आणि अस्वलाला यशस्वीरित्या जेरबंद केलं. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.