श्रीरामपूर तालुक्यात अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप आज उफाळून आलाय...गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले असून भव्य मोर्चासह आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात झालीये.