जळगाव जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीच्या साठी शेती पिकाच्या संरक्षणार्थ शेतकऱ्यांनी अजब शक्कल लढवत शेतीला साड्या लावून आपली शेती वाचवण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी दिसत आहे. वन्य प्राण्यांकडून मोठी नासधूस शेतीची सध्या सुरू आहे.