धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशी उत्पादक शेतकरी आहेत. धुळ्यात 15 मे नंतर कपाशी लागवडीला सुरुवात होते. त्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र मात्र विहिरीचे पाणी कमी होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे