औंढा नागनाथ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ह्या मागणी साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा औंढा तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा धडकला. पिक विमा जाहीर करावा, शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.