रेल्वे प्रशासनाच्या विरोधात सांगलीतल्या नांद्रे येथे शेतकऱ्यांकडून थेट जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुहेरी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत.