बुलडाण्यात सुमारे 20 हजार हेक्टर्सवर फळबागा आहेत. वाढतं तापमान, उष्ण वारे आणि कोरडी हवा यामुळे फळझाडांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.