दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. संपूर्ण परिसरात दाट ढग जमा झाले असून, वातावरणात अचानक चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. पाऊस असाच सतत सुरू राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.