वर्धा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जरोदार हजेरी लावली आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरण्यांना वेग येणार आहे, तसेच हवेत देखील पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे.