होळी सणाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात टिमक्या तयार करणारे कारागीर सध्या कामात व्यस्त असले तरी यावर्षी पारंपरिक टिमक्यांची मागणी घटल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधुनिक ढोल-ताशा पथके, मोबाईलवरील संगीतमुळे पारंपरिक टिमक्यांचे महत्त्व कमी होत असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे.