इराण- अमेरिका आणि इस्राएल युद्धामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाल्याने भारताचा इंधन पुरवठा कमी झाला आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका बसलेल्या व्यवसायांमध्ये हॉटेल व्यवसायांचाही समावेश आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले.