गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीत दिल्यानंतर सुद्धा अनेक पिकांमध्ये पाणी आहे. यामुळे पीकं पूर्णपणे करपून गेली आहेत. उथळ माथ्यावरील शेतांमधील पीकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून थेट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.