मुक्ताईनगर तालुक्यात वाढती उष्णता आणि निर्यात थांबल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, शेतातच माल खराब होत असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.