जळगावच्या यावल तालुक्यातील भालोद परिसरात वाढत्या उष्णतेमुळे आणि व्हायरसमुळे टरबूज आणि केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.