जालन्यातील १५०० वारकऱ्यांनी गॅस टंचाईवर मात करत लाकडी सरणावर स्वयंपाक केला आणि १०५ किमीचा प्रवास पूर्ण करून शेगावात गजानन महाराजांचे दर्शन घेतले.