कोल्हापूरच्या हसुर खुर्दमध्ये अवकाळी पावसामुळे लग्नाचा मंडप कोलमडला, मात्र गावकऱ्यांनी एकीच्या बळावर पुन्हा मंडप उभा करून वैष्णवी आणि विक्रमचा विवाह सोहळा यशस्वी केला.