रत्नागिरीच्या खेडमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवला असून, सर्व 21 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर आणि नितेश राणे यांसारख्या दिग्गजांना धक्का बसला. पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या, तर गेवराईत विजयसिंह पंडितांना धक्का बसून गीता पवार विजयी झाल्या.