जळगावमध्ये वरण बट्टी व वांग्याची भाजी घेण्यासाठी दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. वरण , बट्टी आणि वांग्याची भाजी घेण्यासाठी दुकानांवर नागरिकांची रांग लागल्याचं दिसून आलं. आषाढी एकादशीचा उपवास असल्याने हा उपवास सोडण्यासाठी अनेकांच्या घरात वरण बट्टीचा बेत असतो.