शासनाच्या सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकेत रोपे लावण्यात आली होती. त्यांचा योग्य संगोपन केले नाही. त्यामुळे ती उगविण्याऐवजी वन्यप्राण्यांच्या खाद्यसाखळीत हरवली आहेत.