तुम्ही जर इएमआयवर मोबाईल घेतला असेल आणि त्याचा हाप्ता जर वेळेवर भरला नाही तर आता तुमचा मोबाईल लॉक होणार आहे. या संदर्भात आरबीआयने नवे नियम जारी केले आहेत.