उल्हासनगर हून पवई कडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.