जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पाहायला मिळाला. पिंप्री-नांदू येथे मुंजोबाच्या यात्रेनिमित्त चक्क १२ बैलगाड्या ओढण्यात आल्या एका भगताच्या साह्याने ओढण्याची अद्भूत परंपरा पार पडली. १९५६ पासून सुरू असलेला हा ऐतिहासिक सोहळा आजही तितक्याच भक्तीभावाने साजरा होत आहे.