जबलपूर दुर्घटनेनंतर मुरुड जंजिरा किल्ल्यावरील पर्यटक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हजारो पर्यटक बोटीतून प्रवास करतात, पण पार्किंगअभावी बोटी समुद्रातच उभ्या राहतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.