लातूर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकांसमोर गेलेल्या इच्छुक उमेदवारांना लोकांनी इतके दिवस कुठे होतात? असा सवाल करीत जाब विचारला आहे. गेली अनेक वर्षे नागरी समस्यांना घेऊन माजी नगरसेवक किंवा इच्छुक उमेदवारांनी कसलेच लक्ष दिले नाही.