जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर अने ठिकाणी खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.