ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या विधानावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "मी माफी का मागू? हे प्रश्नच नाही. संविधानाने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे."