बुलढाणा : सरकारने नव्याने पारित केलेल्या चार श्रम संहितेच्या कायदा विरोधात अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती.. त्यानुसार विविध ठिकाणी, कामगार संघटनांनी मोर्चा काढले, आंदोलने केली तसेच काही ठिकाणी निदर्शने सुद्धा केली..